शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

पुणतांब्यातून निघाली किसान क्रांती मोर्चाची पोलखोल यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 15:08 IST

केंद्र सरकारने आणलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्याची पोलखोल करण्यासाठी पुणतांबा येथील किसान क्रांती मैदानातून किसान क्रांती मोर्चाची पोलखोल यात्रा शनिवारी दुपारी निघाली.  रथाला  झेंडा दाखवून आज यात्रेचा शुभारंभ झाला. 

पुणतांबा : केंद्र सरकारने आणलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्याची पोलखोल करण्यासाठी पुणतांबा येथील किसान क्रांती मैदानातून किसान क्रांती मोर्चाची पोलखोल यात्रा शनिवारी दुपारी निघाली.  रथाला  झेंडा दाखवून आज यात्रेचा शुभारंभ झाला. 

    यावेळी  संयुक्त किसान मोर्चाचे राज्य समनवयक संदीप गिठ्ठे म्हणाले की,  मुलांना न्याय देण्यासाठी या लढ्यात उतरणे गरजेचे आहे. देशभर शेतकऱ्याचा आक्रोश चालू असताना महाराष्ट्र शांत कसा? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे आज संयुक्त किसान एमएसपीचा कायद्याने महाराष्ट्र, पंजाब, शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पुणतांबा या गावाने आम्हाला ओळख दिल्याने या यात्रेची सुरवात येथून केली आहे. रोज या कायद्याची पोलखोल करत यात्रा जाणार आहे. आजपासून सुरू झालेल्या पोलखोल यात्रेचा नांदेड येथे गुरुगोविंदसिंग यांच्या जयंतीनिमित्त २० जानेवारीला समारोप होणार आहे. त्यावेळी किसान मोर्चाचे कक्काजी, योगेंद्र यादव उपस्तीत राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.

     पुणतांबा येथील किसान क्रांतीचे राज्य समनवयक धनंजय जाधव, शिवसेना जेष्ठ नेते सुहास वहाडणे, राहाता तालुका उपप्रमुख भास्कर मोटकर, संदीप गिठ्ठे, शंकर दरेकर, अरुण कान्होरे, कृषी कन्या निकिता जाधव, गणेश बनकर, लक्ष्मण वणगे उपस्तीत होते.

सूत्रसंचालन गणेश बनकर यांनी केले. प्रास्ताविक शंकर दरेकर यांनी केले. आभार चंद्रकांत वाटेकर यांनी मानले. तर कृषी कन्या निकिता जाधव हस्ते या यात्रेला झेंडा दाखवण्यात आला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCentral Governmentकेंद्र सरकारFarmer strikeशेतकरी संपrahaataराहाता