शहरं
Join us  
Trending Stories
1
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
2
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
4
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
5
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
6
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
7
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
8
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
9
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
10
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
11
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
12
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
13
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
14
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
15
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
16
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
17
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
18
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
19
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
20
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

नेवासा तालुक्यात पाणीच पाणी चोहिकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 19:54 IST

नेवासा (जि. अहमदनगर) : भंडारदरा व निळवंडे धरणातून अकोले,संगमनेर, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील बंधारे भरण्यासाठी १९०० दलघफु पाणी सोडविण्यात आले.प्रवरा नदीवरील शेवटचा बंधारा असलेल्या नेवाशाच्या मधमेश्वर बंधाºयात १५ दिवसांनी पाणी दाखल झाले त्यामुळे तालुक्यातील ४४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व काही प्रमाणात शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे

नेवासा (जि. अहमदनगर) : भंडारदरा व निळवंडे धरणातून अकोले,संगमनेर, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील बंधारे भरण्यासाठी १९०० दलघफु पाणी सोडविण्यात आले.प्रवरा नदीवरील शेवटचा बंधारा असलेल्या नेवाशाच्या मधमेश्वर बंधाºयात १५ दिवसांनी पाणी दाखल झाले त्यामुळे तालुक्यातील ४४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व काही प्रमाणात शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. प्रवरा नदीपात्रातील सर्व बंधारे भरून द्यावीत अशी आग्रही मागणी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व आमदार लहू कानडे यांनी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचेकडे केली होती.त्यानुसार जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे आदेशाने दि.१ एप्रिल रोजी भंडारदरा व निळवंडे  धरणातून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.ते पाणी दि.१५ रोजी नेवासा येथील मध्यमेश्वर बंधाऱ्यात पाणी दाखल झाले. मध्यमेश्वर हा प्रवरा नदी पात्रातील शेवटचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहेभंडारदरा धरणातून प्रवरा कालव्यातून शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तन दि.७ मार्च पासून सुरू होते.त्यातूनच दि.१ एप्रिल पासून प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याने भरण्यास सुरुवात झाली. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी सोडलेल्या पाण्यातून पाचेगाव,पुनतगाव, मध्यमेश्वर या नेवासा तालुक्यातील तीनही बंधारे भरणे चालू आहे.पाचेगाव -- १००.४०, पुनतगाव-- ८९ व मधमेश्वर बंधारा १६५ दशलक्ष घनफूट क्षमतेचे आहेतमधमेश्वर बंधाºयायाच्या चार फळ्या पाण्यात पूर्णपणे भरले असल्याने गावकºयांमध्ये आनंद व्यक्त होतोय.यावर्षी मार्च सुरुवातीलाच पाणी आटून पाचवी कोरडे पडले या बंधाºयावर आजूबाजूची गावे पाणी पातळी अवलंबून आहे उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर आजूबाजूचे गावातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली होती त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते परंतु बंधारे भरल्यानंतर आता संभाव्य पाणीटंचाई वर मात झाली आहे पाणी पातळीत वाढ होऊन बोअर-विहिरींचे पाणी वाढण्यास मदत होऊन शेतात उभी असलेली पिके,जनावरांसाठीचे  चारा पिके वाचतील तसेच माणसे व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहेनेवासा तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातील बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्याकरीता सातत्याने पाठपुरावा केल्याने मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.