शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

नेवासा तालुक्यात पाणीच पाणी चोहिकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 19:54 IST

नेवासा (जि. अहमदनगर) : भंडारदरा व निळवंडे धरणातून अकोले,संगमनेर, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील बंधारे भरण्यासाठी १९०० दलघफु पाणी सोडविण्यात आले.प्रवरा नदीवरील शेवटचा बंधारा असलेल्या नेवाशाच्या मधमेश्वर बंधाºयात १५ दिवसांनी पाणी दाखल झाले त्यामुळे तालुक्यातील ४४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व काही प्रमाणात शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे

नेवासा (जि. अहमदनगर) : भंडारदरा व निळवंडे धरणातून अकोले,संगमनेर, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील बंधारे भरण्यासाठी १९०० दलघफु पाणी सोडविण्यात आले.प्रवरा नदीवरील शेवटचा बंधारा असलेल्या नेवाशाच्या मधमेश्वर बंधाºयात १५ दिवसांनी पाणी दाखल झाले त्यामुळे तालुक्यातील ४४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व काही प्रमाणात शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. प्रवरा नदीपात्रातील सर्व बंधारे भरून द्यावीत अशी आग्रही मागणी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व आमदार लहू कानडे यांनी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचेकडे केली होती.त्यानुसार जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे आदेशाने दि.१ एप्रिल रोजी भंडारदरा व निळवंडे  धरणातून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.ते पाणी दि.१५ रोजी नेवासा येथील मध्यमेश्वर बंधाऱ्यात पाणी दाखल झाले. मध्यमेश्वर हा प्रवरा नदी पात्रातील शेवटचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहेभंडारदरा धरणातून प्रवरा कालव्यातून शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तन दि.७ मार्च पासून सुरू होते.त्यातूनच दि.१ एप्रिल पासून प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याने भरण्यास सुरुवात झाली. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी सोडलेल्या पाण्यातून पाचेगाव,पुनतगाव, मध्यमेश्वर या नेवासा तालुक्यातील तीनही बंधारे भरणे चालू आहे.पाचेगाव -- १००.४०, पुनतगाव-- ८९ व मधमेश्वर बंधारा १६५ दशलक्ष घनफूट क्षमतेचे आहेतमधमेश्वर बंधाºयायाच्या चार फळ्या पाण्यात पूर्णपणे भरले असल्याने गावकºयांमध्ये आनंद व्यक्त होतोय.यावर्षी मार्च सुरुवातीलाच पाणी आटून पाचवी कोरडे पडले या बंधाºयावर आजूबाजूची गावे पाणी पातळी अवलंबून आहे उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर आजूबाजूचे गावातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली होती त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते परंतु बंधारे भरल्यानंतर आता संभाव्य पाणीटंचाई वर मात झाली आहे पाणी पातळीत वाढ होऊन बोअर-विहिरींचे पाणी वाढण्यास मदत होऊन शेतात उभी असलेली पिके,जनावरांसाठीचे  चारा पिके वाचतील तसेच माणसे व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहेनेवासा तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातील बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्याकरीता सातत्याने पाठपुरावा केल्याने मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.