शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पोलीस संरक्षणात नगर बाजार समिती सुरु; आवक अवघी ५ टक्के

By admin | Updated: June 2, 2017 15:31 IST

शेतकऱ्यांच्या संपाचा फटका आता बाजार समिती आणि ग्राहकांना बसू लागला आहे.

आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ २ - गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाचा फटका आता बाजार समिती आणि ग्राहकांना बसू लागला आहे. शुक्रवारी सकाळी पोलीस संरक्षणात बाजार समितीचे काम सुरु झाले़ मात्र, आवक अवघी ५ टक्के झाल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले़नगर बाजार समितीत येणारा शेतीमाल शेतकऱ्यांच्या संपामुळे शेतातच पडून आहे. त्यात ठिकठिकाणी सुरु असलेल्या चक्काजाममुळे बाहेरुन बाजार समितीत येणारा माल रस्त्यातच अडकून पडला. यामुळे संपाच्या दुसऱ्या दिवशी बाजार समितीत फळांची आवक अवघी ३२ क्विंटल तर भाजीपाल्याची आवक फक्त ४५ किलो इतकी झाली. सरासरीच्या तुलनेत ही आवक जेमतेम ५ टक्के इतकी आहे. संपामुळे नगर बाजार समितीला ५ लाखांचा आर्थिक फटका बसला आहे. भाज्यांची आवक एकदम कमी झाल्याने भाज्यांचे भाव पार गगनाला भिडत आहे. आज कोथंबीरची एक जुडी ५ रुपयावरून थेट ५० रुपयापर्यंत पोहोचली तर पालकाची एक जुडी ५ रुपयावरून २५ रुपयांपर्यंत महागली. इतर भाज्यांचेही भावही कडाडल्याने ग्राहकांना या भाव वाढीचा फटका बसत आहे. बाजार समितीचे सर्व व्यवहार बंद करण्याबाबत आज शेतकऱ्यांनी बाजार समितीला पत्र दिले. उद्यापासून शेतकऱ्यांचा मोर्चा बाजार समितीकडे वळणार आहे.