शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

गौरी बायकर, प्रांजल दळवी यांच्या कविता ठरल्या नंबर वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:19 IST

श्रीगोंदा : येथील श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयामध्ये पार पडलेल्या काव्यवाचन स्पर्धेत गौरी बायकर, प्रांजल दळवी यांच्या कविता ...

श्रीगोंदा : येथील श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयामध्ये पार पडलेल्या काव्यवाचन स्पर्धेत गौरी बायकर, प्रांजल दळवी यांच्या कविता वेगवेगळ्या गटांत नंबर वन ठरल्या.

लहान गटात गौरी बायकरच्या ‘आई’ कवितेने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक श्रावणी शिर्केची ‘तुलना’ आणि तृतीय क्रमांक श्रावणी लकडेची ‘करार आयुष्याशी’ यांनी मिळविला.

मोठ्या गटात प्रांजल दळवीची ‘प्रिय चाचा’ व प्रतीक्षा कुदळेची ‘दैना ऑनलाईन शिक्षणाची,’ द्वितीय क्रमांक लावण्या मोटेची ‘तुमच्यासाठी कायपण’ आणि तृतीय क्रमांक भाग्यश्री बिबेच्या ‘बाबा’ कवितेने मिळविला.

यावेळी अनेक विद्यार्थिनींनी कवितांच्या माध्यमातून विविध विषयांना हात घातला. गरिबी, प्रयत्नवाद, बाबा, राजा शिवछत्रपती, ऑनलाईन शिक्षण, शब्दांचा आविष्कार, निसर्ग, आई, विठ्ठल, आयुष्य, महात्मा फुले, गुरुजी अशा अनेक कविता सादर करण्यात आल्या. चालू घडामोडींतील कोरोना आणि लॉकडाऊन, ऑनलाईन शिक्षण या कविता विशेष दाद मिळवून गेल्या.

स्पर्धेचे परीक्षण प्रा. अमोल गवळी व प्रा. शिल्पा जाधव यांनी केले. मुख्याध्यापिका वंदना नगरे, उपमुख्याध्यापिका गीतांजली चौधरी, पर्यवेक्षक दिलीप भुजबळ, गुरुकुलप्रमुख राजेंद्र खेडकर, सुनील दरेकर, नितीन खेतमाळीस उपस्थित होते. या काव्यस्पर्धेचे आयोजन, नियोजन व सूत्रसंचालन धनंजय देशमुख यांनी केले. शीतल राऊत यांनी आभार मानले.