शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

नियमीत कर्ज भरणा-या शेतक-यांची खंडपीठात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 17:46 IST

जिरायती भागागातील पाच गावांमधील शेतक-यांनी नियमीत कर्ज भरणा-यांना कर्जमाफी द्यावी़ तसेच ३१ मार्च २०१७ पर्यंत थकबाकी असलेल्या शेतक-यांनाही कर्जमाफीची सवलत द्या, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे़

राहुरी : तालुक्यातील जिरायती भागागातील पाच गावांमधील शेतक-यांनी नियमीत कर्ज भरणा-यांना कर्जमाफी द्यावी़ तसेच ३१ मार्च २०१७ पर्यंत थकबाकी असलेल्या शेतक-यांनाही कर्जमाफीची सवलत द्या, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे़ कानडगाव, तुळापूर, वाबळेवाडी, कणगर व तांभेरे या गावातील शेतक-यांनी याचिका दाखल केली आहे़ जिरायती भागातील आणेवारी ही पाच वर्षापासून ५० पैशापेक्षा कमी आहे़ नवीन कर्ज मिळावे म्हणून शेतक-यांनी सोसायटीच्या कर्जाचे नवे-जुने केले आहे़ या शेतक-यांना शासनाच्या कर्जमाफीचा लाभ होत नाही़ केवळ २० टक्के शेतकºयांना लाभ होणार आहे़ ३० जून १६ पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकºयांना काही प्रमाणात कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे़ त्याऐवजी शासनाने ३१ मार्च २०१७ पर्यंत थकबाकीचा विचार करून कर्जमाफी करावी, असे याचिकेत म्हटले आहे. याचिका दाखल करणा-यांमध्ये तुळापूर सोसायटीचे अध्यक्ष भिमराज हारदे, वाबळेवाडीचे माजी सरपंच राजाबापू वाबळे, कानडगावचे सरपंच लक्ष्मण गागरे, कणगरचे भास्कर गाडे, तांभेरे येथील संदीप मुसमाडे यांचा समावेश आहे़