शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाथर्डी : रुपलाचा तांड्यामधील चा-याच्या ८ गंजी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 11:13 IST

तालुक्यातील माणिकदौंडी गावा अंतर्गत येणा-या रुपलाचा तांडा येथे रात्री उशिरा लागलेल्या आगीत शेतक-यांनी जनावरासाठी जमा करून ठेवलेल्या दीड लाख रुपये किमतीच्या चा-याच्या गंजी जळून खाक झाल्या.

पाथर्डी : तालुक्यातील माणिकदौंडी गावा अंतर्गत येणा-या रुपलाचा तांडा येथे रात्री उशिरा लागलेल्या आगीत शेतक-यांनी जनावरासाठी जमा करून ठेवलेल्या दीड लाख रुपये किमतीच्या चा-याच्या गंजी जळून खाक झाल्या.पाथर्डीपासून दक्षिणेला वीस किलोमीटर अंतरावर रुपलाचा तांडा असून याठीकाणच्या शेतक-यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाळलेल्या पिकाचा, गवताचा मोठ्या प्रमाणावर चारा जनावरांसाठी गोळा करून एकत्रित ठिकाणी ८ गंजी लावून ठेवलेल्या होत्या. गुरुवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास शेतकरी विनायक राठोड, शिवाजी राठोड, साहेबराव राठोड, उत्तम राठोड, बबन राठोड यांच्या मालकीच्या गंजीला अचानक आग लागल. ही बाब लक्षात येताच शेतक-यांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीचे लोट मोठ्या प्रमाणावर असल्याने आगी जवळ जाता आले नाही. त्यावेळी पाथर्डी पालिकेच्या अग्निशामक दलाला मदतीसाठी फोन करण्यात आला परंतु फोन उचलण्यात आला नाही. सकाळी १० वाजे पर्यंत मदत मिळाली नसल्याने आजबाजूच्या सर्व चा-याच्या गंजी जळून खाक झाल्या. अग्निशामक बंबाची मदत लवकर मिळाली असती तर आटोक्यात आली असती असे स्थानिक युवक प्रकाश राठोड यांनी सांगितले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी