शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

नदीजोड प्रकल्प पूर्ण करणार : पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 19:22 IST

जनतेला अडाणी ठेवत काँग्रेस सरकारने खा-खा खाल्ले. आमची पाच वर्षे त्यांची खरकटे काढण्यात गेली.

नेवासा : जनतेला अडाणी ठेवत काँग्रेस सरकारने खा-खा खाल्ले. आमची पाच वर्षे त्यांची खरकटे काढण्यात गेली. आता नदीजोड प्रकल्पासारखे महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करून देशातील शेतकरी सुखी करणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.शिर्डी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ नेवासा फाटा येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, युवामोर्चाचे सचिन तांबे, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, युवासेनेचे नीरज नांगरे, शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिन्द्र म्हस्के, हरिभाऊ शेळके, नितीन जगताप, पूजा लष्करे उपस्थित होते.मुंडे म्हणाल्या,सर्जिकल स्ट्राईक हा निवडणुकीचा विषय नसून या राजवटीत मिळणारे संरक्षण हा महत्वाचा विषय आहे. ग्रामविकास खात्यांतर्गत प्रत्येक माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक अंगाशी निगडित काम करण्याचा अनुभव मिळाला. या खात्यांतर्गत विकास निधीचा पासून राज्यात पडला. जलसंवर्धन, आरोग्य, घरकुल, रस्ते यामध्ये मोठे काम उभे केले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत देखील या परिसरात दोनशे बारा कोटींचा निधी दिला त्याचे वाटप करताना कोणताही भेदभाव केला नसल्याने सर्व भागाचा विकास झाला आहे. राज्यात घरकुल वाटपाचे काम एवढे चांगले झाले की केंद्राने १० लाख घरे राज्यासाठी पुन्हा मंजूर केली असल्याने बेघर मुक्त महाराष्ट्र योजना आपण पूर्ण करत आहोत. मोदी सरकार काळात स्वच्छता अभियान, जनधन योजना या सारख्या योजनांमुळे दलाल संपले आहे. सध्या विरोधकांच्या महाखिचडीचा नेता कोण आहे हे त्यांनाच येत नाही पण आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्थिर व मजबूत सरकार देणारे ठरले आहेत. खासदार लोखंडे हे गवगवा न करता काम करणारे नेते आहेत त्यांच्या कामाची पद्धत चांगली आहे.लोखंडे म्हणाले, माझी ही नववी निवडणूक असून मागील पाच वर्षांमध्ये निळवंडे च्या चारीचा मोठा प्रश्न मार्गी लावला आहे.प् ाुढील पाच वर्षात मतदार संघात पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019