शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

कोरोनाच्या मृत्यूचे तांडव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:19 IST

अहमदनगर : कोरोनाच्या मृत्यूचे तांडव सुरूच असून, रविवारी दिवसभरात ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. विद्युतदाहिनीबाहेर १७ मृतदेहांवर सायंकाळी ...

अहमदनगर : कोरोनाच्या मृत्यूचे तांडव सुरूच असून, रविवारी दिवसभरात ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. विद्युतदाहिनीबाहेर १७ मृतदेहांवर सायंकाळी एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोरोनाने शहरासह जिल्ह्यात कहर माजविला आहे. मृतांचा आकडा जिल्ह्याची चिंता वाढविणारा आहे. गेल्या गुरुवारी व शुक्रवारी या दोन दिवसांत कोरोनाने १०० जणांचा बळी घेतला. रविवारी दिवसभरात पुन्हा मृतांचा आकडा ४४ वर पोहोचला. जिल्हा शासकीय रुग्णालयात दिवसभरात ३९, तर खाजगी रुगणालयांत मृतांची संख्या ५ इतकी आहे. त्यापैकी ३७ जणांवर अमरधाम येथे अंत्यविधी करण्यात आले असून, उर्वरित सात जणांवर दफनभूमीत अंत्यसंस्कार झाले. अमरधाम येथे विद्युतदाहिनीत दिवसभरात २० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. उर्वरित १७ जणांवर एकाचवेळी विद्युतदाहिनीबाहेर अंत्यविधी करण्यात आला.