शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नगरपालिकेविरुध्द एकतर्फी मनाई

By admin | Updated: April 18, 2017 17:12 IST

शहरातून जाणारा पुणे-नाशिक महामार्ग तसेच कोल्हार-घोटी राज्यमार्गालगतच्या टपरीधारक व्यावसायिकांच्या टपºया हटविण्याच्या संगमनेर नगरपालिकेच्या कारवाईस न्यायालयाने स्थगिती दिली.

संगमनेर: शहरातून जाणारा पुणे-नाशिक महामार्ग तसेच कोल्हार-घोटी राज्यमार्गालगतच्या टपरीधारक व्यावसायिकांच्या टपºया हटविण्याच्या संगमनेर नगरपालिकेच्या कारवाईस न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे टपरीधारकांना दिलासा मिळाला आहे.पुणे-नाशिक महामार्ग व कोल्हार-घोटी राज्यमार्गालगतच्या टपºया बाजूला करुन जागा मोकळी करण्याची तयारी संगमनेर नगरपालिकेने केली होती. यासंदर्भात टपरीधारकांनी दिवाणी न्यायालयात धाव घेत नगरपालिकेविरुध्द मनाई हुकूम मिळविण्यासाठी दावा केला होता. टपरीधारकांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने नगरपालिकेविरुध्द एकतर्फी मनाई हुकूम दिला. यामुळे टपरीधारक छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला. शहरातील टपरीधारकांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत नगरपालिका प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी समज दिली होती. प्रशासनाने जागेवर जाऊन खुणा करुन दिल्या होत्या. टपरीधारकांनी एकत्र येऊन संगमनेर दिवाणी न्यायालयात अ‍ॅड.संग्राम जोंधळे व विशाल जाधव यांच्यामार्फत मनाई हुकूमाचा दावा दाखल केला होता. १९८६ पासून म्हणजे गेल्या २० -२१ वर्षांपासून हे छोटे व्यावसायिक टपरीच्या माध्यमातून व्यवसाय करीत असून हे त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. नगरपालिका क्षणात टपºया नष्ट करुन टपरीधारकांचे संसार उद्ध्वस्त होतील, तसेच नगरपालिकेने अतिक्रमण हटवण्यासाठी कायदेशीर बाजूंचा अवलंब केला नाही, असा युक्तीवाद टपरीधारकांच्या वतीने वकिलांनी केला. न्यायालयाने टपरीधारकांची बाजू समजून घेत नगरपालिकेविरुध्द एकतर्फी मनाई हुकूम दिला. टपरीधारकांची दुकाने पाडू नयेत व त्यांना बेदखल करु नये असे स्पष्ट करण्यात आाल्याची माहिती अ‍ॅड.जोंधळे यांनी दिली.