शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

काळे कायदे रद्द करण्यासाठी एकीची मूठ घट्ट करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:18 IST

मेळाव्याच्या अगोदर शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. मागील सत्तर दिवसांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असून, या आंदोलनास मेळाव्यातून ...

मेळाव्याच्या अगोदर शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती.

मागील सत्तर दिवसांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असून, या आंदोलनास मेळाव्यातून एकमुखी पाठिंबा देण्यात आला. शेतकरीविरोधी तीन नवे काळे तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, ज्ञानदेव वाफारे, राजेंद्र नागवडे, शेतकरी नेते मधुकर नवले, गणपत सांगळे, बी.जे. देशमुख, भानुदास तिकांडे, दादापाटील वाकचौरे, सोन्याबापू वाकचौरे, मीनानाथ पांडे, विजय वाकचौरे, उत्कर्षा रूपवते, विक्रम नवले, बाळासाहेब नाईकवाडी, शोभा निरगुडे, रमेश जगताप आदी उपस्थित होते.

तांबे म्हणाले, केंद्र सरकारकडून होणार शेतकऱ्यांचा अपमान आता सहन केला जाणार नाही. भाजपाच्या काळात बेरोजगारी वाढली. भ्रष्टाचार वाढला. लोकशाही धोक्यात आली. शेतकऱ्याला वेठबिगार शेतमजूर बनविण्याचा घाट नव्या कायदे करून घातला जात आहे. लोकशाही टिकण्यासाठी काँग्रेस बळकटीकरण महत्त्वाचे आहे.

मधुकर नवले म्हणाले, चुकीचे पाऊल पडले होते. वेळीच सावध झालो. पुरोगामी विचारांची कास कधी सोडला नाही. संघर्षातून एकजुटीमुळे तालुक्याचा विकास झाला आहे. मतभेत बाजूला ठेवून तालुकाच्या विकासासाठी आघाडीचा शेतकरी धर्म पळून सहकारातील सर्व निवडणुका लढवू. राष्ट्रवादीला व आमदार डॉ. किरण लहामटे यांना साथ देऊ. बी.जे. देशमुख, भानुदास तिकांडे, मीनानाथ पांडे, उत्कर्षा रूपवते यांचीही भाषणे झाली. अरीफ तांबोळी व शिवाजी नेहे यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम नवले यांनी आभार मानले.

( ०७ सुधीर तांबे )