शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पाईपलाईन बंद करण्याचे अधिकारी विसरले : श्रीगोंदा शहरात लाखो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 13:16 IST

श्रीगोंदा शहरातील काही भागातील नागरिकांना दोन दिवसापासून पाणी मिळाले नाही.

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील काही भागातील नागरिकांना दोन दिवसापासून पाणी मिळाले नाही. मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मेनरोड वरील जुन्या प्राथमिक शाळेजवळ रविवारी सकाळी सहा वाजता पाईपलाईनचा जोड निघाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.सामाजिक कार्यकर्ते दत्ता जगताप यांनी या घटनेची माहिती नगराध्यक्ष शुभांगी पोटे व नगरसेवक अशोक खेंडके यांना दिली. अशोक खेंडके तात्काळ घटनास्थळी आले. त्यानंतर तब्बल एक तासाने पाणी बंद झाले.पालिकेने जुने पाईपलाईनचे कनेक्शन बंद करून नवीन पाईपलाईनद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था केली. दुस-या दिवशी नवीन नळाला पाणी येईल म्हणून पहाटेपासून नागरिक वाट पहात बसले. पण नवीन पाईपलाईन शेवटी बंद करण्याची गरज असते. मात्र पाईपलाईन बंद करण्याचे अधिकारी-कर्मचारी विसरून गेले. त्यामुळे सोडलेले पाणी नळाला न येता वाहून गेले.या प्रकारासंदर्भात नगरपालिकेकडे तक्रार करुन संबधीत अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करण्याकरिता ग्राहक पंचायतीकडे दाद मागणार असल्याचे दक्ष नागरिक फाऊंडेशनचे दत्ता जगताप यांनी सांगितले.चौकशी करणारसध्या पाईपलाईनचे काम चालू आहे. नवीन पाईपलाईन मधून पाणी पुरवठा करण्याचे काम चालू आहे. पाईपलाईनचा जॉईन्ट निघाल्याने पाणी वाया गेले. याची चौकशी करुन ठेकेदाराला नोटीस देणार आहे. - शुभांगी पोटे, नगराध्यक्षा

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा