शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कृषी दिनाच्या कार्यक्रमाला पदाधिकाऱ्यांची दांडी

By admin | Updated: July 2, 2014 00:35 IST

अहमदनगर : कृषी दिनाचा कार्यक्रम अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, उपाध्यक्षा मोनिका राजळे, सभापती हर्षदा काकडे आणि कै लास वाकचौरे यांच्या गैरहजेरीत पार पडला.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने आयोजित कृषी दिनाचा कार्यक्रम अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, उपाध्यक्षा मोनिका राजळे, सभापती हर्षदा काकडे आणि कै लास वाकचौरे यांच्या गैरहजेरीत पार पडला. नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृषी सभापती बाबासाहेब तांबे यांना भुषवावे लागले.दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जयंती दिन हा कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्हा परिषदेतही कृषी दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. मात्र, नियोजित वेळेपेक्षा कार्यक्रम उशिरा सुरू झाला.पालकमंत्री मधुकरराव पिचड यांनी सकाळी ११ वाजता पक्ष कार्यालयात बैठक आयोजित केली होती. यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी हजर राहावे लागले. त्याचा परिणाम कृषी विभागाच्या कार्यक्रमावर झाला. दरम्यान, तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी योजनांची माहिती दिली. त्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. विशेष घटक आणि जिल्हा परिषदेच्या योजनेतून शेतकऱ्यांना शेती अवजारांचे वाटप करण्यात आले.