शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नगर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दोनशेपार; आज नवे नऊ रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 16:17 IST

जिल्ह्यात शनिवारी नवे नऊ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोनशेच्या पुढे गेली आहे. शनिवारी १४ कोरोनाचे रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे घरी गेलेल्या रुग्णांची संख्या १०९ झाली आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी नवे नऊ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोनशेच्या पुढे गेली आहे. शनिवारी १४ कोरोनाचे रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे घरी गेलेल्या रुग्णांची संख्या १०९ झाली आहे.

अहमदनगर शहरात तीन नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये स्टेशन रोड येथील ७१ वर्षीय पुरुष, कोठी येथील १३ वर्षीय मुलगी आणि ब्राह्मण गल्ली माळीवाडा येथील पंधरा वर्षीय मुलगा बाधित आढळून आला आहे.

चेंबूर (मुंबई) येथून पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथे आलेली ४० वर्षीय महिला आणि १८ वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. राहाता तालुक्यातील निमगाव कोºहाळे येथील ३२ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. यापूर्वी बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यालाही कोरोनाची लागण झाली आहे.

 संगमनेर शहरातील ४० वर्षीय व्यक्ती बाधित झाली आहे. यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. चेंबूर (मुंबई) येथून लांडे वस्ती शेवगाव येथे आलेला २७ वर्षीय युवक बाधित झाला आहे. कळवा ( जि. ठाणे) येथून शेवगाव तालुक्यातील अधोडी येथे आलेली ४५ वर्षीय व्यक्ती बाधित झाली आहे.

 जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २०७ एवढी झाली असून १०९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे ८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या