शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोनाची रुग्णसंख्या १४४० पर्यंत घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:16 IST

अहमदनगर : जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत १४४० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११ हजार ८६३ इतकी झाली ...

अहमदनगर : जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत १४४० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११ हजार ८६३ इतकी झाली आहे. बाधित रुग्णांची संख्या प्रथमच दीड हजाराच्या आत आली असल्याने दिलासा मिळाला असला तरी ६१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर झाली आहे.

जिल्ह्यात रविवारी ११४५ कोरोनामुक्तांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४६ हजार १८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२४ टक्के इतके झाले आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४६५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५७७ आणि अँटिजन चाचणीत ३९८ जण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर ६, अकोले ५, जामखेड ६४, कर्जत १, कोपरगाव १, नगर ग्रामीण २७, नेवासा ५१, पारनेर ४९, पाथर्डी ४८, राहता २४, राहुरी १, संगमनेर ४३, शेवगाव ११७, श्रीगोंदा ६, श्रीरामपूर २, कॅंटोन्मेंट बोर्ड ३, मिलिटरी हॉस्पिटल ५ आणि इतर जिल्हा ९ आणि इतर राज्य ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ४४, अकोले ९, जामखेड ३२, कर्जत ४९, कोपरगाव ७१, नगर ग्रामीण २४, नेवासा ९४, पारनेर २३, पाथर्डी ०८, राहाता २५, राहुरी ४९, संगमनेर २६, शेवगाव ४७, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर ५२ आणि इतर जिल्हा ८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजन चाचणीत आज ३९८ जण बाधित आढळून आले. यात नगर शहर ८, अकोले ३३, जामखेड १३, कर्जत ४४, कोपरगाव २६, नगर ग्रामीण १७, नेवासा ४२, पारनेर २१, पाथर्डी ६४, राहाता १०, राहुरी १९, संगमनेर २१, शेवगाव १८, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर ३३, कँटोन्मेंट बोर्ड १ आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

--------

कोरोनास्थिती

बरे झालेले रुग्ण : २,४६,१८७

उपचार सुरू असलेले रुग्ण : ११८६३

मृत्यू : ३१७३

एकूण रुग्णसंख्या : २,६१,२२३