शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

...आता कुणावर ३०२ दाखल करायचा? : अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 17:13 IST

राज्यात पाच महिन्यात १०९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आता कुणावर ३०२ दाखल करायचा? असा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल करीत ‘मला नाही आब्रू, मग कशाला’ असे आश्वासने न पाळणारे

अकोले : राज्यात पाच महिन्यात १०९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आता कुणावर ३०२ दाखल करायचा? असा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल करीत ‘मला नाही आब्रू, मग कशाला’ असे आश्वासने न पाळणारे ‘फेकू सरकार’ घालविण्यासाठी राष्टÑवादी काँगेसच्या तरुणांनी कामाला लागावे, असे आवाहन करुन धनगर समाजाला आरक्षण देताना आदिवासींच्या आरक्षणास धक्का लागू देवू नका? असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवर्जून स्पष्ट केले.अकोले परिसरात शनिवारी औरंगपूर फाटा येथे तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. माजीमंत्री मधुकर पिचड, आमदार शशिकांत शिंदे, आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, मधुकर नवले, संग्राम कोते, राजेंद्र फाळके, दिलीप शिंदे, कपील पवार, गिरजाजी जाधव, संगीता शेटे, चंद्रकला धुमाळ व्यासपीठावर उपस्थित होते.देशात आणि राज्यात हुुकुमशाहीचे राज्य सुरु असल्याची टीका करीत मनुवादी विचाराचे सरकार नेस्तनाबूत करण्यासाठी शेतकºयांच्या मुलांनी सिध्द व्हावं अशी अपेक्षा आ.पवार यांनी व्यक्त केली. त्यांचे भाषण सुरु असताना एक कार्यकर्ता सभागृहात उभा राहून घोषणा देत असताना ‘खासदार-आमदरकीच बटण दाबेपर्यंत हा उत्साह टिकून ठेवा! नाही तर आमची पाठ फिरली की व्हा पसार..’ अशी मिश्किल टिपणी त्यांनी केली.सीताराम गायकर यांनी प्रास्ताविक तर यशवंत आभाळे यांनी सूत्रसंचालन केले. आ. शिंदे, आ. वैभव पिचड, मीनानाथ पांडे यांची भाषणे झाली. विकास शेटे यांनी आभार मानले. जेष्ठ नेते मधुकर नवले यांची राष्ट्रवादी किसान सभेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र आ.पवार यांचे हस्ते त्यांना यावेळी देण्यात आले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले