शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

...आता कुणावर ३०२ दाखल करायचा? : अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 17:13 IST

राज्यात पाच महिन्यात १०९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आता कुणावर ३०२ दाखल करायचा? असा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल करीत ‘मला नाही आब्रू, मग कशाला’ असे आश्वासने न पाळणारे

अकोले : राज्यात पाच महिन्यात १०९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आता कुणावर ३०२ दाखल करायचा? असा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल करीत ‘मला नाही आब्रू, मग कशाला’ असे आश्वासने न पाळणारे ‘फेकू सरकार’ घालविण्यासाठी राष्टÑवादी काँगेसच्या तरुणांनी कामाला लागावे, असे आवाहन करुन धनगर समाजाला आरक्षण देताना आदिवासींच्या आरक्षणास धक्का लागू देवू नका? असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवर्जून स्पष्ट केले.अकोले परिसरात शनिवारी औरंगपूर फाटा येथे तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. माजीमंत्री मधुकर पिचड, आमदार शशिकांत शिंदे, आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, मधुकर नवले, संग्राम कोते, राजेंद्र फाळके, दिलीप शिंदे, कपील पवार, गिरजाजी जाधव, संगीता शेटे, चंद्रकला धुमाळ व्यासपीठावर उपस्थित होते.देशात आणि राज्यात हुुकुमशाहीचे राज्य सुरु असल्याची टीका करीत मनुवादी विचाराचे सरकार नेस्तनाबूत करण्यासाठी शेतकºयांच्या मुलांनी सिध्द व्हावं अशी अपेक्षा आ.पवार यांनी व्यक्त केली. त्यांचे भाषण सुरु असताना एक कार्यकर्ता सभागृहात उभा राहून घोषणा देत असताना ‘खासदार-आमदरकीच बटण दाबेपर्यंत हा उत्साह टिकून ठेवा! नाही तर आमची पाठ फिरली की व्हा पसार..’ अशी मिश्किल टिपणी त्यांनी केली.सीताराम गायकर यांनी प्रास्ताविक तर यशवंत आभाळे यांनी सूत्रसंचालन केले. आ. शिंदे, आ. वैभव पिचड, मीनानाथ पांडे यांची भाषणे झाली. विकास शेटे यांनी आभार मानले. जेष्ठ नेते मधुकर नवले यांची राष्ट्रवादी किसान सभेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र आ.पवार यांचे हस्ते त्यांना यावेळी देण्यात आले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले