शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

नगरमध्ये आदिवासी वसतिगृहातील मुलांचे ‘अन्यत्याग’ उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 15:47 IST

आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात कोणत्याही सुविधा मिळत नसून, वसतिगृहाचे गृहपाल विद्यार्त्यांवर दडपशाही करतात, त्यामुळे त्यांची बदली करावी आदी मागण्यांसाठी वसतिगृहातील ६५ विद्यार्थ्यांनी शनिवारी ‘अन्नत्याग’ उपोषण केले.

अहमदनगर : येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात कोणत्याही सुविधा मिळत नसून, वसतिगृहाचे गृहपाल विद्यार्त्यांवर दडपशाही करतात, त्यामुळे त्यांची बदली करावी आदी मागण्यांसाठी वसतिगृहातील ६५ विद्यार्थ्यांनी शनिवारी ‘अन्नत्याग’ उपोषण केले.सावेडीतील भिस्तबाग चौकात आदिवासी मुलांचे वसतिगृह आहे. शिक्षणासाठी नगरमध्ये असलेले राज्यातील आदिवासी विद्यार्थी येथे राहतात. परंतु विद्यार्थ्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. जेवण निकृष्ट दिले जाते. वसतिगृहाचे गृहपाल धनंजय खेडकर हे विद्यार्थ्यांना दमदाटी करतात. त्यांच्याकडे समस्या मांडल्या तर दडपशाही करतात. त्यांच्या त्रासाला विद्यार्थी वैतागले आहेत. त्यामुळे गृहपालांची बदली करावी, विद्यार्थ्यांना मंजूर क्षमतेइतकी शासकीय इमारत उपलब्ध करून द्यावी, कॉट, कॉम्प्यूटर, लॅब, अभ्यासिका उपलब्ध करून द्यावी, शुद्ध पाणी, तसेच चांगल्या भोजनाची व्यवस्था करावी आदी मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी २० सप्टेंबर २०१७ रोजी आदिवासी आयुक्त (नाशिक), राजूर प्रकल्प कार्यालय, तसेच जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते. परंतु त्याची कोणतीही दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि. २) वसतिगृहात ‘अन्न त्याग’ उपोषण सुरू केले. मागण्या मान्य होईपर्यंत भोजन न करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर