शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

आदिवासी संशोधन केंद्र पुण्यात नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:38 IST

झिरवळ म्हणाले, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राज्यपालांनी विधानपरिषदेच्या बारा जागांची नियुक्ती अडकून ठेवली आहे. निकष शोधले जात आहेत. आकस की आणखी ...

झिरवळ म्हणाले, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राज्यपालांनी विधानपरिषदेच्या बारा जागांची नियुक्ती अडकून ठेवली आहे. निकष शोधले जात आहेत. आकस की आणखी काही राजकरण सांगता येत नाही ? राज्यातील तीन पक्षांच्या भावकीत अंतर येणार नाही, सरकार पाच वर्षे टिकेल. कायदा करून दारूबंदी यशस्वी होतेच असे नाही,

कायद्याला पळवाटा आहेत, दारुबंदीसाठी प्रबोधन महत्वाचे आहे. आदिवासीसाठी बजेट वाटा ९.३५ टक्के आहे. पूर्वी आदिवासी विभागाचा प्रशासकीय खर्च जनरल बजेटमधून व्हायचा आता आदिवासींच्या बजेटमधून तो केला जात असल्याने आदिवासी विकास कामांचा निधी वर्षाला २००० कोटींनी कमी झाला आहे. आदिवासी आश्रम शाळेत ५५ टक्के शिक्षक नाहीत. ४५०० तासिका शिक्षक आहेत. १५ वर्षे काम करणारांना नोकरीत कायम केले पाहिजे. नोकरीत बॅकडोअर इन्ट्री बंद व्हावी. आदिवासी विभागात नोकरीतील अनेक पदे रिक्त ते भरले पाहिजे.

खावटी अनुदान यंदा दिले गेली नाही. खावटी साठीचे निकष बदलायला हवे. बालविवाह थांबण्यासाठी शिक्षण व सामुदायिक विवाह सोहळे गरजेचे आहे. शिक्षणासाठी स्वतंत्र विभाग व बजेट असायला हवे. आदिवासी समाजाने शिक्षणावर लक्ष केंद्रीत करताना आपल्या लोककला संस्कृतीचेही जतन करणे काळाची गरज आहे.

अकोलेत आलो माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार डॉ.किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड यांची भेट घेण्याची इच्छा होती. तिघांचीही भेट झाली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

पत्रकार परिषदेच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा शासकीय विश्रामगृह येथे सन्मान केला. तहसीलदार मुकेश कांबळे उपस्थित होते.