शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

निमगाव वाघात सर्वच उमेदवार आले एका छताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:52 IST

निवडणुका लोकशाही व निकोप पद्धतीने पार पाडाव्या म्हणून एकता फाउंडेशन ट्रस्टने सर्वच उमेदवारांना एका छताखाली एका व्यासपीठावर ग्रामस्थांसमोर आणण्याचे ...

निवडणुका लोकशाही व निकोप पद्धतीने पार पाडाव्या म्हणून एकता फाउंडेशन ट्रस्टने सर्वच उमेदवारांना एका छताखाली एका व्यासपीठावर ग्रामस्थांसमोर आणण्याचे कार्य केले होते. राजकीय हेवेदावे व स्पर्धा बाजूला सारत नवनाथाच्या मंदिर सभागृहात सर्व उमेदवार एकत्र जमले होते. सर्व उमेदवारांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देत गावाच्या विकासासाठी कार्य करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहिलेले उमेदवार एकनाथ जाधव, किरण जाधव, भाऊसाहेब जाधव, मनोजकुमार फलके, संदीप फलके, उज्ज्वला कापसे, सविता कापसे, सुजाता कापसे, लक्ष्मी जाधव, नाना डोंगरे, राजेंद्र डोंगरे, जमीर शेख, प्रतिभा गजरे, रूपाली जाधव, संगीता डोंगरे, यमुना चौरे, लता फलके, विजय केदार, दीपक गायकवाड, अश्‍विनी कदम, संगीता आतकर, छबाबाई पुंड, मुन्नाबी शेख, भास्कर उधार, अर्जुन काळे, प्रमोद जाधव, संदेश शिंदे, संजय कापसे, सुमन डोंगरे, अन्सार शेख, अलका गायकवाड, मनीषा गायकवाड, विद्या गायकवाड यांचा एकता फाउंडेशन व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरत पाटील फलके, संजय फलके, गोकूळ नाना जाधव, अरुण अंधारे, रामदास पवार, किरण जाधव, सागर फलके, राहुल फलके, महेश फलके, अक्षय ठाणगे, रितेश डोंगरे, हुसेन शेख, सुधीर खळदकर, विकास जाधव, रवींद्र जाधव, शिरीष फलके, सोमनाथ फलके, पंकज वाबळे व एकता फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रामदास अडसुरे यांनी केले. आभार संतोष फलके यांनी मानले.

...

गावाच्या निवडणुकीत गटतटाच्या राजकारणात वादाच्या ठिणग्या पडून एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होत असतात. निवडणुकीचे भांडणे वर्षानुवर्षे चालतात. हे वाद विकोपाला जाऊन गावाची शांतता भंग होते. गुण्या-गोविंदाने राहणा-या गावात या निवडणुकीपायी भांडणे होऊ नये, वाद विकोपाला न जाता ही लोकशाही प्रक्रिया निकोपपणे पार पाडण्यासाठी हा उपक्रम घेतला आहे.

- अतुल फलके, एकता फाउंडेशन, अध्यक्ष.

..

फोटो-१२निमगाव वाघा

..