शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

कोरोना काळातील ग्रामीण समस्यांवर संशोधनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:21 IST

अहमदनगर : आंतराष्ट्रीय परिषदेचे महत्त्व विशद करताना कोरोना काळातील ग्रामीण समस्यांवर संशोधन करण्याची गरज आहे, असे राज्याचे आदर्श गाव ...

अहमदनगर : आंतराष्ट्रीय परिषदेचे महत्त्व विशद करताना कोरोना काळातील ग्रामीण समस्यांवर संशोधन करण्याची गरज आहे, असे राज्याचे आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी येथे सांगितले.

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या विळदघाट येथील इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रूरल डेव्हलपमेंट (आयबीएमआरडी) संस्थेमध्ये चेन्जिंग टाइम विथ चेन्जिंग माईंड - द डिजिटल ट्रान्सफॉर्मशन इन बिसिनेस रि-इंजिनिअरीग - पोस्ट पेनड्यामिक इरा ऑफ इंडस्ट्री ५.० या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत पवार बोलत होते. संस्थेचे विश्वस्त ॲड. वसंत कापरे, महासचिव डॉ. बी. सदानंदा, संचालक (तंत्र) डॉ.पी.एम गायकवाड, उपसंचालक डॉ. अभिजीत दिवटे आदी उपस्थत होते. यावेळी पवार यांनी कोरोना काळातील ग्रामीण समस्यांवर प्रकाश टाकला. सदर परिषदेसाठी देश व विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. परिषदेत उपसंचालक सुनील काल्हापुरे यांच्यासह संस्थेच्या सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी मार्गदर्शन केले. परिषद यशस्वी करण्यासाठी आयबीएमआरडी संस्थेचे संचालक डॉ. संजय धर्माधिकारी, डॉ. मेघा जैन, प्रा. गणेश अंत्रे, अमोल बेरड, नचिकेत देवधर आणि सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

....

फोटो २७ विखे