शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळातील ग्रामीण समस्यांवर संशोधनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:21 IST

अहमदनगर : आंतराष्ट्रीय परिषदेचे महत्त्व विशद करताना कोरोना काळातील ग्रामीण समस्यांवर संशोधन करण्याची गरज आहे, असे राज्याचे आदर्श गाव ...

अहमदनगर : आंतराष्ट्रीय परिषदेचे महत्त्व विशद करताना कोरोना काळातील ग्रामीण समस्यांवर संशोधन करण्याची गरज आहे, असे राज्याचे आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी येथे सांगितले.

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या विळदघाट येथील इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रूरल डेव्हलपमेंट (आयबीएमआरडी) संस्थेमध्ये चेन्जिंग टाइम विथ चेन्जिंग माईंड - द डिजिटल ट्रान्सफॉर्मशन इन बिसिनेस रि-इंजिनिअरीग - पोस्ट पेनड्यामिक इरा ऑफ इंडस्ट्री ५.० या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत पवार बोलत होते. संस्थेचे विश्वस्त ॲड. वसंत कापरे, महासचिव डॉ. बी. सदानंदा, संचालक (तंत्र) डॉ.पी.एम गायकवाड, उपसंचालक डॉ. अभिजीत दिवटे आदी उपस्थत होते. यावेळी पवार यांनी कोरोना काळातील ग्रामीण समस्यांवर प्रकाश टाकला. सदर परिषदेसाठी देश व विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. परिषदेत उपसंचालक सुनील काल्हापुरे यांच्यासह संस्थेच्या सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी मार्गदर्शन केले. परिषद यशस्वी करण्यासाठी आयबीएमआरडी संस्थेचे संचालक डॉ. संजय धर्माधिकारी, डॉ. मेघा जैन, प्रा. गणेश अंत्रे, अमोल बेरड, नचिकेत देवधर आणि सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

....

फोटो २७ विखे