शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

पंकजा मुंडे यांचा निर्णय योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 22:06 IST

पाथर्डी (जि. अहमदनगर) : पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळावा न घेण्याविषयी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असून, या निर्णयाचे स्वागत करतो, परंतु यासाठी त्यांनी जो वाद घातला तो टाळला असता, तर अधिक बरे झाले असते, असे मत भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी व्यक्त करून यापुढील काळात त्यांनी ‘त्या’ ठिकाणीच मेळावा घ्यावा. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो, असेही ते म्हणाले.

पाथर्डी (जि. अहमदनगर) : पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळावा न घेण्याविषयी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असून, या निर्णयाचे स्वागत करतो, परंतु यासाठी त्यांनी जो वाद घातला तो टाळला असता, तर अधिक बरे झाले असते, असे मत भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी व्यक्त करून यापुढील काळात त्यांनी ‘त्या’ ठिकाणीच मेळावा घ्यावा. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो, असेही ते म्हणाले.पत्रकारांशी बोलताना नामदेव शास्त्री म्हणाले, भगवानगड आता खºया अर्थाने राजकारणापासून मुक्त झाला आहे. वादाला आता कायमची मुक्ती मिळाली आहे. भगबानबाबांच्या मनात जे होते, ते आता घडले आहे. यापुढील काळात भगवानगडाची ओळख आता पैठण, पंढरपूर व आळंदी सारखी होईल. गडावर आता कोणता व्हीआयपी येणार, याची आता चर्चा होणार नाही. गडावर येणाºयांनी आता भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घ्यावे, कोणतीही अपेक्षा ठेवू नये. भगवानगडाने आतापर्यंत जे भोगले, ते फार भोगले. आता त्याला पूर्णविराम मिळाला आहे. आजच्या त्यांच्या सभेत त्यांनी जे संस्कृत सुभाषित म्हटले, त्याचा अर्थ मला चांगला समजतो. कोणी कृष्णाने सांगितलेला संदेश सांगत असले, तरीही आपण मनुष्य आहोत, हे लक्षात ठेवावे. सुदर्शन चक्र मी हातात घेतलेले नाही. बारामतीचे हस्तक असल्याचा शास्त्रींवर आरोब होतो. याबाबत शास्त्री यांनी मात्र मौन बाळगत काळच उत्तर देईल, असे स्पष्ट केले.