शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

पंकजा मुंडे यांचा निर्णय योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 22:06 IST

पाथर्डी (जि. अहमदनगर) : पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळावा न घेण्याविषयी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असून, या निर्णयाचे स्वागत करतो, परंतु यासाठी त्यांनी जो वाद घातला तो टाळला असता, तर अधिक बरे झाले असते, असे मत भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी व्यक्त करून यापुढील काळात त्यांनी ‘त्या’ ठिकाणीच मेळावा घ्यावा. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो, असेही ते म्हणाले.

पाथर्डी (जि. अहमदनगर) : पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळावा न घेण्याविषयी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असून, या निर्णयाचे स्वागत करतो, परंतु यासाठी त्यांनी जो वाद घातला तो टाळला असता, तर अधिक बरे झाले असते, असे मत भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी व्यक्त करून यापुढील काळात त्यांनी ‘त्या’ ठिकाणीच मेळावा घ्यावा. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो, असेही ते म्हणाले.पत्रकारांशी बोलताना नामदेव शास्त्री म्हणाले, भगवानगड आता खºया अर्थाने राजकारणापासून मुक्त झाला आहे. वादाला आता कायमची मुक्ती मिळाली आहे. भगबानबाबांच्या मनात जे होते, ते आता घडले आहे. यापुढील काळात भगवानगडाची ओळख आता पैठण, पंढरपूर व आळंदी सारखी होईल. गडावर आता कोणता व्हीआयपी येणार, याची आता चर्चा होणार नाही. गडावर येणाºयांनी आता भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घ्यावे, कोणतीही अपेक्षा ठेवू नये. भगवानगडाने आतापर्यंत जे भोगले, ते फार भोगले. आता त्याला पूर्णविराम मिळाला आहे. आजच्या त्यांच्या सभेत त्यांनी जे संस्कृत सुभाषित म्हटले, त्याचा अर्थ मला चांगला समजतो. कोणी कृष्णाने सांगितलेला संदेश सांगत असले, तरीही आपण मनुष्य आहोत, हे लक्षात ठेवावे. सुदर्शन चक्र मी हातात घेतलेले नाही. बारामतीचे हस्तक असल्याचा शास्त्रींवर आरोब होतो. याबाबत शास्त्री यांनी मात्र मौन बाळगत काळच उत्तर देईल, असे स्पष्ट केले.