शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

तर नगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची वेळ आलीच नसती- खासदार सुजय विखे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 17:34 IST

अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाकडून ज्या भागात रुग्ण सापडले आहेत, तेथील ट्रेसिंग झाली नाही. पॉझिटिव्ह रुग्ण संपर्कातील व्यक्तींची ट्रेसिंग करून त्यांच्यावर तातडीने उपचार केले असते तर ही वेळ नगर जिल्ह्यावर आली नसती, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.

अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाकडून ज्या भागात रुग्ण सापडले आहेत, तेथील ट्रेसिंग झाली नाही. पॉझिटिव्ह रुग्ण संपर्कातील व्यक्तींची ट्रेसिंग करून त्यांच्यावर तातडीने उपचार केले असते तर ही वेळ नगर जिल्ह्यावर आली नसती, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.

डॉ. विखे म्हणाले, जिल्हााधिकारी हे माझे चांगले मित्र आहेत. आमच्या चांगला संवाद आहे. माझ्याकडून काही माहिती त्यांनी घेतली परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नाही.

प्रशासनाने वेळीच अंमलबजावणी केली असती तर निश्चितच नगर जिल्ह्यावर ही वेळ आली नसती. जिल्हा प्रशासन माझे ऐकत नाही, याबाबत माझ्या मनात जे काही होते ते मी केंद्रीय समितीसमोर मांडलेले आहे. समितीच्या बैठकीत काय झाले हे आम्हाला बाहेर सांगता येत नाही. परंतु मला जे काही सांगायचे आहे. ते मी लेखी स्वरूपामध्ये सांगितलेले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या