शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

खंबीर मनोबल आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:16 IST

धर्म आराधनेत जप, तप, उपवासाला अनन्य साधारण महत्व असते. उपवासामुळे शरीर शुध्दींच नव्हे तर आत्मिक शुध्दी होते. जे तपस्वी श्रध्दाभाव ठेवून तपश्चर्या करतात त्यांच्या तपश्चर्याचा सर्वांनीच आदर केला पाहिजे. त्यांच्याप्रमाणे प्रत्येकाने जमेल तशी तपश्चर्या करावी.

धर्म आराधनेत जप, तप, उपवासाला अनन्य साधारण महत्व असते. उपवासामुळे शरीर शुध्दींच नव्हे तर आत्मिक शुध्दी होते. जे तपस्वी श्रध्दाभाव ठेवून तपश्चर्या करतात त्यांच्या तपश्चर्याचा सर्वांनीच आदर केला पाहिजे. त्यांच्याप्रमाणे प्रत्येकाने जमेल तशी तपश्चर्या करावी.मनोबल खंबीर असेल तरच कोणीही कठोर तप करु शकतो. कमकुवत मनाच्या व्यक्तीकडून तपाची अपेक्षा करता येत नाही. कोणत्याही तपस्या खंबीर मनोबलाने यशस्वी होते. त्यामुळे कर्मांचा नाश होतो. आत्मा उज्ज्वल बनविण्यासाठी तपाचा उपयोग होतो. चार्तुमासात केलेल्या तपसाधनेमुळे आत्मिक शुध्दीचा लाभ आधिक होतो. जैन धर्माच्या दृष्टीने चार्तुमासाला विशेष महत्व आहे. धर्म आराधना करण्यासाठी संधी याकाळात मिळते. रखमामावशी चौधरी या अजैन महिलेने मासखमण केले त्यांची या धैर्याची कमाल आहे. त्यांचे हे तप धन्यवादास पात्र आहे. अजैन व्यक्तीने जैन धर्माचे पालन केले हा एक आदर्श आहे. त्यांनी तपश्चर्येत वाढ करावी अधिकाधिक तपसाधना करुन आत्मिक बल वाढविण्यास प्रयत्न करावा. मनात भक्ती असणे. गरिबांची सेवा करणे हे देखील एक तपश्चर्या आहे.संतापुढे त्यांनी नतमस्तक व्हावे. ज्ञानी संत परमेश्वर यांच्याकडून आशीर्वाद घ्यावे त्यामुळे ऊर्जा प्राप्त होईल. पडविकारांपासून दूर रहावे. तरच आत्मिक प्रकाश मिळेल. चुकीच्या गोष्टीबद्दल पश्चाताप झाला पाहिजे. अध्यात्मात मन एकाग्र करण्यासाठी उपासना करणे आवश्यक आहे. धर्मावर श्रध्दाभाव ठेवा. धर्मानुसार आचरण करा. सुखी जीवनाचा आनंद घ्यावा.  प्रत्येक गोष्टीची निराकरण करण्याची शक्ती धैर्यात आहे. धर्माचा आदर करा. धर्म हा दिशादर्शक आहे, धर्मानुसार वागला तर शांतता व समृध्दीचे वातावरण निर्माण होईल. माणसा माणसातील संघर्ष संपतील. पृथ्वीतलावरील मानवजात सुखी होईल.सर्वंचे कल्याण होईल.     - पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर