शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
3
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
4
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
5
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
6
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
7
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
8
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
9
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
10
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
11
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण
12
Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
13
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा छगन भुजबळांनी हट्ट सोडला; म्हणाले, 'पद हवेच असे नाही' 
14
शिंदेंच्या शिवसेनेतील गटबाजी अखेर शमली, दोन्ही गटांचे अखेर मनोमिलन! दादा भुसेंच्या मध्यस्थीला यश
15
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
16
कोणी बोलल्यावर आपण हसलो तर आरोपी होतो का?
17
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक
18
"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...
19
Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!
20
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...

खंबीर मनोबल आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:16 IST

धर्म आराधनेत जप, तप, उपवासाला अनन्य साधारण महत्व असते. उपवासामुळे शरीर शुध्दींच नव्हे तर आत्मिक शुध्दी होते. जे तपस्वी श्रध्दाभाव ठेवून तपश्चर्या करतात त्यांच्या तपश्चर्याचा सर्वांनीच आदर केला पाहिजे. त्यांच्याप्रमाणे प्रत्येकाने जमेल तशी तपश्चर्या करावी.

धर्म आराधनेत जप, तप, उपवासाला अनन्य साधारण महत्व असते. उपवासामुळे शरीर शुध्दींच नव्हे तर आत्मिक शुध्दी होते. जे तपस्वी श्रध्दाभाव ठेवून तपश्चर्या करतात त्यांच्या तपश्चर्याचा सर्वांनीच आदर केला पाहिजे. त्यांच्याप्रमाणे प्रत्येकाने जमेल तशी तपश्चर्या करावी.मनोबल खंबीर असेल तरच कोणीही कठोर तप करु शकतो. कमकुवत मनाच्या व्यक्तीकडून तपाची अपेक्षा करता येत नाही. कोणत्याही तपस्या खंबीर मनोबलाने यशस्वी होते. त्यामुळे कर्मांचा नाश होतो. आत्मा उज्ज्वल बनविण्यासाठी तपाचा उपयोग होतो. चार्तुमासात केलेल्या तपसाधनेमुळे आत्मिक शुध्दीचा लाभ आधिक होतो. जैन धर्माच्या दृष्टीने चार्तुमासाला विशेष महत्व आहे. धर्म आराधना करण्यासाठी संधी याकाळात मिळते. रखमामावशी चौधरी या अजैन महिलेने मासखमण केले त्यांची या धैर्याची कमाल आहे. त्यांचे हे तप धन्यवादास पात्र आहे. अजैन व्यक्तीने जैन धर्माचे पालन केले हा एक आदर्श आहे. त्यांनी तपश्चर्येत वाढ करावी अधिकाधिक तपसाधना करुन आत्मिक बल वाढविण्यास प्रयत्न करावा. मनात भक्ती असणे. गरिबांची सेवा करणे हे देखील एक तपश्चर्या आहे.संतापुढे त्यांनी नतमस्तक व्हावे. ज्ञानी संत परमेश्वर यांच्याकडून आशीर्वाद घ्यावे त्यामुळे ऊर्जा प्राप्त होईल. पडविकारांपासून दूर रहावे. तरच आत्मिक प्रकाश मिळेल. चुकीच्या गोष्टीबद्दल पश्चाताप झाला पाहिजे. अध्यात्मात मन एकाग्र करण्यासाठी उपासना करणे आवश्यक आहे. धर्मावर श्रध्दाभाव ठेवा. धर्मानुसार आचरण करा. सुखी जीवनाचा आनंद घ्यावा.  प्रत्येक गोष्टीची निराकरण करण्याची शक्ती धैर्यात आहे. धर्माचा आदर करा. धर्म हा दिशादर्शक आहे, धर्मानुसार वागला तर शांतता व समृध्दीचे वातावरण निर्माण होईल. माणसा माणसातील संघर्ष संपतील. पृथ्वीतलावरील मानवजात सुखी होईल.सर्वंचे कल्याण होईल.     - पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर