शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

महापालिकेला हवेत ५५ कोटी!

By admin | Updated: June 1, 2014 00:23 IST

अहमदनगर : शहरात विविध विकास योजना राबविण्यासाठी शासनाने निधी दिला आहे. मात्र त्यात हिस्सा भरण्यासाठी महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही.

अहमदनगर : शहरात विविध विकास योजना राबविण्यासाठी शासनाने निधी दिला आहे. मात्र त्यात हिस्सा भरण्यासाठी महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही. योजनांचा हिस्सा भरण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने ५४ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करावी अशी मागणी महापौर संग्राम जगताप यांनी पालकमंत्री मधुकर पिचड यांच्याकडे केली आहे. मुळा धरणावरील पाणी पुरवठा योजनेसाठी ३३ केव्ही नवीन विद्युत वाहिनी टाकण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महावितरण कंपनीने ५कोटी ९४ लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. पिंपळगाव माळवी तलावातील गाळ काढून तलाव पुर्न:जिवीत करण्यासाठी महापालिकेला २ कोटी ५ लाख खर्च लागणार आहे. कोपरगाव-नगर रस्ता चौपदरीकरणामध्ये अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजनेची बाधीत होत असलेली पाईपलाईन स्थलांतर करण्याऐवजी नव्याने टाकण्याचा प्रस्ताव जगताप यांनी मांडला. त्यासाठी २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्याची तरतूद जिल्हा नियोजन समितीत करावी अशी मागणी जगताप यांनी केली. नगर शहरात भुयारी गटार योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाने २६६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा निधी लवकरच महापालिकेकडे वर्ग होईल. त्यात महापालिकेला दहा टक्के प्रमाणे २६ कोटी रुपयांचा हिस्सा भरावयाचा आहे. तथापी महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता ही रक्कम भरणे अशक्य आहे. शहरात या विकासाच्या योजना पूर्ण झाल्या तर शहराची समस्या सुटणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती हलाख्याची असल्याने जिल्हा नियोजन समितीकडून ५४ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी महापौर संग्राम जगताप यांनी केली आहे. (प्रतिनिधी)