शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

अहमदनगर जिल्ह्यात हलक्या स्वरूपात पाऊस, सोमवारपर्यंत होईल मान्सूनचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:39 IST

राहुरी (जि. अहमदनगर) : मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आला आहे. १२ ते १५ जून या दरम्यान नगर जिल्ह्यात कधीही मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज शास्त्रज्ञ प्रा. रवींद्र आंधळे यांनी व्यक्त केला आहे. 

राहुरी (जि. अहमदनगर) : मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आला आहे. १२ ते १५ जून या दरम्यान नगर जिल्ह्यात कधीही मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज शास्त्रज्ञ प्रा. रवींद्र आंधळे यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटक ओलांडून मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर असून १२ ते १५ जून दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात पाऊस दाखल होण्याचा अंदाज आहे, अशी शक्यता राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषि मौसम सेवा विभागाचे सहयोगी प्राध्यापक रवींद्र आंधळे यांनी व्यक्त केली आहे.    ११ जून रोजी अहमदनगर जिल्ह्यात हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. १२, १३ आणि १४ जून रोजी जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. हेच महाराष्ट्राच्या दृष्टीने मान्सूनचे आगमन असेल. हवामान  ढगाळ राहणार हे. सध्या पेरणीयोग्य पाऊस झाला नाही, असे प्रा. आंधळे यांनी सांगितले. -----पेरणीसाठी शंभर मिलिमीटर पावसाची गरज आहे. नजीकच्या काळात पेरणीयोग्य पावसाची अपेक्षा आहे. सध्यातरी पेरणीयोग्य पाऊस नाही. त्यामुळे  खरीप पेरणीची शेतकºयांनी घाई करू नये.-रवींद्र आंधळे, ग्रामीण कृषी मोसमी सेवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ,  राहुरी