शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

तीन युवतींचा विनयभंग

By admin | Updated: March 13, 2016 23:58 IST

अहमदनगर : शहरात युवती आणि महिलांचा विनयभंग केल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. या प्रकरणी शहरातील पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर : शहरात युवती आणि महिलांचा विनयभंग केल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. या प्रकरणी शहरातील पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंग करणाऱ्या एका युवकाला रविवारी कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.एका ४६ वर्षीय महिलेला शिवीगाळ, दमदाटी करून विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता सर्जेपुरा चौकात घडली. या प्रकरणी सूर्यकांत गोफणे, मंदाकिनी सूर्यकांत गोफणे, रवींद्र उर्फ सोन्या सूर्यकांत गोफणे, सागर सूर्यकांत गोफणे (रा. सर्जेपुरा चौक) यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सर्जेपुरा येथील घरातून राधाबाई काळे महाविद्यालयात जात असलेल्या १९ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. २६ फेब्रुवारीला साहिल जहागीरदार जमील (रा. सर्जेपुरा) याने कॉलेजला पायी जात असलेल्या युवतीला दुचाकीवर बसवून ‘तुझ्याशी लग्न करायचे आहे’, असे सांगून चांदबिबी महालावर नेले. मोबाईलमध्ये फोटो काढून बदनामी करण्याची धमकी दिली. तिथे युवतीने आरडाओरडा केल्यानंतर पुन्हा कॉलेजमध्ये आणून सोडले. या प्रकरणी जमील याला रविवारी पोलिसांनी अटक केली आहे.वाळुंज शिवारात एका २० वर्षीय युवतीचा शनिवारी विनयभंग झाला. या प्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून मच्छिंद्र गंगाराम गायकवाड (रा. वाळुंज) याच्याविरुद्ध विनयभंगाचा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विहिरीवर पाणी भरीत असताना ‘तुझ्याशी बोलायचे आहे’, असे सांगत गायकवाड याने युवतीचा विनयभंग केला.(प्रतिनिधी)