शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

तीन युवतींचा विनयभंग

By admin | Updated: March 13, 2016 23:58 IST

अहमदनगर : शहरात युवती आणि महिलांचा विनयभंग केल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. या प्रकरणी शहरातील पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर : शहरात युवती आणि महिलांचा विनयभंग केल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. या प्रकरणी शहरातील पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंग करणाऱ्या एका युवकाला रविवारी कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.एका ४६ वर्षीय महिलेला शिवीगाळ, दमदाटी करून विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता सर्जेपुरा चौकात घडली. या प्रकरणी सूर्यकांत गोफणे, मंदाकिनी सूर्यकांत गोफणे, रवींद्र उर्फ सोन्या सूर्यकांत गोफणे, सागर सूर्यकांत गोफणे (रा. सर्जेपुरा चौक) यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सर्जेपुरा येथील घरातून राधाबाई काळे महाविद्यालयात जात असलेल्या १९ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. २६ फेब्रुवारीला साहिल जहागीरदार जमील (रा. सर्जेपुरा) याने कॉलेजला पायी जात असलेल्या युवतीला दुचाकीवर बसवून ‘तुझ्याशी लग्न करायचे आहे’, असे सांगून चांदबिबी महालावर नेले. मोबाईलमध्ये फोटो काढून बदनामी करण्याची धमकी दिली. तिथे युवतीने आरडाओरडा केल्यानंतर पुन्हा कॉलेजमध्ये आणून सोडले. या प्रकरणी जमील याला रविवारी पोलिसांनी अटक केली आहे.वाळुंज शिवारात एका २० वर्षीय युवतीचा शनिवारी विनयभंग झाला. या प्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून मच्छिंद्र गंगाराम गायकवाड (रा. वाळुंज) याच्याविरुद्ध विनयभंगाचा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विहिरीवर पाणी भरीत असताना ‘तुझ्याशी बोलायचे आहे’, असे सांगत गायकवाड याने युवतीचा विनयभंग केला.(प्रतिनिधी)