शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

रस्त्यावरून आमदार-महापौर आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 22:17 IST

अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्याच्या कामावरून आमदार संग्राम जगताप आणि महापौर सुरेखा कदम यांच्यात जुंपली आहे. राजकीय द्वेषापायी महापौरांनी आठ महिने रस्त्याचा प्रस्ताव महासभेच्या विषय पत्रिकेवर घेतला नसल्याचा आरोप आ. जगताप यांनी केला. तर विकास कामात अडथळे आणणारेच आंदोलने करीत आहेत. ४० कोटीचा गाजावाजा करणाºयांना महत्त्वाचा रस्ता करता आला नाही, हे दुर्दैव असल्याची टीका महापौरांनी आमदारांवर केली आहे.

अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्याच्या कामावरून आमदार संग्राम जगताप आणि महापौर सुरेखा कदम यांच्यात जुंपली आहे. राजकीय द्वेषापायी महापौरांनी आठ महिने रस्त्याचा प्रस्ताव महासभेच्या विषय पत्रिकेवर घेतला नसल्याचा आरोप आ. जगताप यांनी केला. तर विकास कामात अडथळे आणणारेच आंदोलने करीत आहेत. ४० कोटीचा गाजावाजा करणाºयांना महत्त्वाचा रस्ता करता आला नाही, हे दुर्दैव असल्याची टीका महापौरांनी आमदारांवर केली आहे.जिल्हाधिकारी कार्यालय ते स्टेट बँक चौक ते चांदणी चौक ते नगर कॉलेज रस्त्याचे डांबरीकरण, मजबुतीकरण, रुंदीकरण आणि जलनिस्सारण व्यवस्था याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या बांधकाम विभागाने तयार करून नगरसचिवांकडे दिला होता. मात्र या प्रस्तावावर आठ महिन्यांपासून कोणतीही कार्यवाही झाली नाही. या रस्त्यासाठी निधी नसल्याने सदरचा रस्ता जिल्हा नियोजनमधून करण्याबाबतचे पत्र आ. संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले. त्यांनी सदरच्या प्रस्तावाला महासभेची मंजुरी घेऊन प्रस्ताव पुन्हा सादर करण्याबाबत दोनवेळा महापालिकेला पत्रव्यवहार केला. मात्र महापौरांनी जाणीवपूर्वक त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप करीत आ. संग्राम जगताप यांनी गुरुवारचे आंदोलन निश्चित केले होते. मात्र त्यापूर्वीच बुधवारी रात्री महापौरांनी सभेची तारीख निश्चित करून रस्त्याचा विषय मंजुरीसाठी घेतला. मात्र कोणतीही लेखी माहिती प्राप्त नसल्याने पूर्व नियोजनाप्रमाणे आंदोलन केल्याचे आ. जगताप यांनी सांगत महापालिकेच्या आवारात आंदोलन केले. यावेळी त्यांनी सत्ताधाºयांवर सडकून टीका केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भाषणांनी परिसर दणाणला.