शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नगर तालुक्यातील कामरगाव ग्रामस्थांना मीटरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 16:27 IST

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कामरगावचे सरपंच सीमा साठे यांनी पुढाकार घेऊन गावात वॉटर मीटर बसवले.

निंबळक : पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कामरगावचे सरपंच सीमा साठे यांनी पुढाकार घेऊन गावात वॉटर मीटर बसवले. नागरिकांना वेळेवर मुबलक पाणीपुरवठा होणार असल्याचे गणेश साठे यांनी सांगितले.कामरगाव (ता.नगर) येथे विविध विकास कामांचा शुभारंभ कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब साठे, गोरख साठे, सरपंच सीमा गणेश साठे, उपसरपंच अनिल आंधळे, शिवाजी साठे, सदस्य हबीब शैख, दत्ता साठे, बबन भुजबळ, शामराव आंधळे, भाऊसाहेब दळवी, गणेश बनकर, प्रशांत साठे, शिवा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. गावामध्ये पाण्याचा दुरुपयोग जास्त होत होता. पाणी पाच ते सहा दिवसातून सुटत होते. नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत होते. हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी १२.५० लाख रुपये खर्च करून गावामध्ये वॉटर मीटर बसवण्याचे काम सुरू करण्यात आले. या वॉटर मीटर मुळे दोन दिवसाला पाणी पुरवठा होणार आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर