शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

नगरचा पारा ४१ अंशावर

By admin | Updated: April 15, 2016 23:20 IST

अहमदनगर : सातत्याने पडणारा दुष्काळ, खालावलेली भूजल पातळी, तहानलेली आणि भेगाळलेली जमीन, यामुळे यंदा एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकायला लागला आहे.

अंगाची काहिली : थंड पेयांना मागणीअहमदनगर : सातत्याने पडणारा दुष्काळ, खालावलेली भूजल पातळी, तहानलेली आणि भेगाळलेली जमीन, यामुळे यंदा एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकायला लागला आहे. परिणामी संपूर्ण नगर जिल्हा तापला असून, पारा ४१ अंशांवर पोहोचला आहे. मार्च महिन्यात ३५ अंशांपर्यंत राहिलेले तापमान एप्रिल महिन्यात चांगलेच वाढले असून, तीव्र उष्णतेने सर्वांनाच हैराण केले आहे़ उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक शक्यतो सकाळीच कामे आटोपून घेत आहेत किंवा दुपारच्या उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी सायंकाळी घराबाहेर पडत आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ३५ अंश सेल्सियस एवढे तापमान होते़ दुसऱ्या आठवड्यात पारा थेट ४१ अंशांपर्यंत जावून पोहोचला़ वाढत्या तापमानामुळे पाणी पातळी कमालीची घटली असून, नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे़ शेतात सध्या कांदा पिकाची काढणी सुरू आहे़ उष्णतेच्या तीव्रतेमुळे काढलेला कांदा खराब होत असून, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे़ वाढत्या उष्णतेमुळे शहरात दुपारी रस्त्यावरची वाहतूक रोडावली आहे़ उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक दुपारी घरीच राहणे पसंत करत आहेत़ तर थंडपेयांच्या दुकानात नागरिकांची गर्दी वाढत आहे़ एप्रिलमध्ये ४१ अंशांवर पोहोचलेले तापमान मे महिन्यात आणखी वाढण्याची शक्यता असल्याने पाणी टंचाईचा प्रश्न आणखी बिकट होणार आहे़ (प्रतिनिधी)जिल्ह्यात उष्णतेची लाटएप्रिल महिन्यातील १५ दिवसांचा कालावधी लोटला असून, अजून १५ दिवस बाकी आहेत. चालू आठवड्यात जिल्ह्यातील ९ लाखांहून अधिक जनतेला सरकारी पाण्याच्या टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. उष्णतेची लाट अशीच कायम राहिल्यास हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.