शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

नगरचा पारा ४१ अंशावर

By admin | Updated: April 15, 2016 23:20 IST

अहमदनगर : सातत्याने पडणारा दुष्काळ, खालावलेली भूजल पातळी, तहानलेली आणि भेगाळलेली जमीन, यामुळे यंदा एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकायला लागला आहे.

अंगाची काहिली : थंड पेयांना मागणीअहमदनगर : सातत्याने पडणारा दुष्काळ, खालावलेली भूजल पातळी, तहानलेली आणि भेगाळलेली जमीन, यामुळे यंदा एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकायला लागला आहे. परिणामी संपूर्ण नगर जिल्हा तापला असून, पारा ४१ अंशांवर पोहोचला आहे. मार्च महिन्यात ३५ अंशांपर्यंत राहिलेले तापमान एप्रिल महिन्यात चांगलेच वाढले असून, तीव्र उष्णतेने सर्वांनाच हैराण केले आहे़ उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक शक्यतो सकाळीच कामे आटोपून घेत आहेत किंवा दुपारच्या उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी सायंकाळी घराबाहेर पडत आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ३५ अंश सेल्सियस एवढे तापमान होते़ दुसऱ्या आठवड्यात पारा थेट ४१ अंशांपर्यंत जावून पोहोचला़ वाढत्या तापमानामुळे पाणी पातळी कमालीची घटली असून, नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे़ शेतात सध्या कांदा पिकाची काढणी सुरू आहे़ उष्णतेच्या तीव्रतेमुळे काढलेला कांदा खराब होत असून, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे़ वाढत्या उष्णतेमुळे शहरात दुपारी रस्त्यावरची वाहतूक रोडावली आहे़ उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक दुपारी घरीच राहणे पसंत करत आहेत़ तर थंडपेयांच्या दुकानात नागरिकांची गर्दी वाढत आहे़ एप्रिलमध्ये ४१ अंशांवर पोहोचलेले तापमान मे महिन्यात आणखी वाढण्याची शक्यता असल्याने पाणी टंचाईचा प्रश्न आणखी बिकट होणार आहे़ (प्रतिनिधी)जिल्ह्यात उष्णतेची लाटएप्रिल महिन्यातील १५ दिवसांचा कालावधी लोटला असून, अजून १५ दिवस बाकी आहेत. चालू आठवड्यात जिल्ह्यातील ९ लाखांहून अधिक जनतेला सरकारी पाण्याच्या टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. उष्णतेची लाट अशीच कायम राहिल्यास हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.