शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

औषधी वनस्पती निरोगी जीवनाचा मार्ग दाखवतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:22 IST

राहुरी : निसर्गामध्ये हजारो प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. त्यांची ओळख करून त्यांच्या सहवासात गेल्यास सुखी, समृद्धी आनंदी जीवन ...

राहुरी : निसर्गामध्ये हजारो प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. त्यांची ओळख करून त्यांच्या सहवासात गेल्यास सुखी, समृद्धी आनंदी जीवन जगण्याची कला सापडते. त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने धावपळीच्या युगात औषधी वनस्पतीच्या सहवासात राहणे गरजेचे असल्याचे मत निसर्ग उपचारतज्ज्ञ सुभाष जाधव यांनी व्यक्त केले.

राहुरी तालुका पतंजली योग समितीच्या वतीने राहुरी येथील ट्राय फार्ममध्ये ‘औषधी वनस्पतीची ओळख’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुभाष जाधव म्हणाले, निसर्गामध्ये अनेक रोग बरे करण्याची ताकद आहे. मात्र, अलीकडच्या काळात मनुष्य निसर्गापासून दूर गेला आहे. त्यामुळे जीवनात दुःख वाट्याला आले आहे. अशा परिस्थितीत निसर्गत: असलेल्या विविध वनस्पतींचा उपयोग मनुष्यासाठी केला पाहिजे. पूर्वीपासून निरोगी जीवनासाठी औषधी वनस्पतीचा उपयोग झाला आहे. औषधी वनस्पतीच्या सहवासातून अनेक वनस्पतींची ओळख होते. यातूनच सुखी जीवन मिळते. त्या दृष्टिकोनातून औषधी वनस्पतींची माहिती करून घेणे गरजेचे आहे. या क्षेत्रात भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वनस्पती उपलब्ध आहेत. त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे, असे मत सुभाष जाधव यांनी व्यक्त केले.

यावेळी ट्राय फार्ममध्ये असलेल्या विविध औषधी वनस्पतींची माहिती उपस्थितांना शिवार फेरीमार्फत देण्यात आली. ट्राय फार्मचे संचालक भाऊसाहेब येवले यांनी स्वागत केले. अर्चना झिने यांनी आभार मानले.