शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

‘वर्षा’वर मोर्चा काढावा

By admin | Updated: October 27, 2016 00:50 IST

राहाता : सरकारमध्ये असूनही उसाच्या उचलीबाबत आंदोलनाचा फार्स निर्माण करणाऱ्या शेतकरी संघटनेने एफआरपीच्या प्रश्नांवरुन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे

राहाता : सरकारमध्ये असूनही उसाच्या उचलीबाबत आंदोलनाचा फार्स निर्माण करणाऱ्या शेतकरी संघटनेने एफआरपीच्या प्रश्नांवरुन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे एवढेच गांभीर्य असेल तर, शेतमालाच्या आधारभूत किमतीसाठी वर्षा बंगल्यावर आणि नागपूरला मोर्चे काढा असा सल्ला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शेतकरी संघटनेला दिला. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात विखे बोलत होते. गणेशचे अध्यक्ष मुकुं दराव सदाफळ, उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, पोपटराव लाटे, सभापती बेबीताई आगलावे, वाल्मीकराव गोर्डे, रावसाहेब देशमुख, वैजयंती धनवटे यांसह कार्यकारी संचालक अभिजीत भागडे, संचालक, सभासद,कामगार उपस्थित होते. विखे यांनी शेतकरी संघटनेच्या भूमिकेवर तसेच सरकारच्या सहकार आणि शेतकरी विरोधी धोरणांवर कडक शब्दात टीका केली. उसाच्या एफआरपीबाबत कायदा करण्यात आला आहे. ज्या कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊस उत्पादकांना पैसे दिले नसतील तर त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याची तरतूद आहे, हे माहीत असतानाही शेतकरी संघटना शेतकऱ्यांची दिशाभूल का करते? सरकारमध्ये राहूनही आंदोलनाची भाषा करण्यापेक्षा सरकारमधून बाहेर पडा असा सल्ला त्यांनी दिला़प्रास्ताविक अ‍ॅड. रघुनाथ बोठे यांनी केले. संचालक भाऊसाहेब शेळके यांनी आभार मानले.