शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘लोकमत’ अहमदनगरचे कार्यालय आता सौरऊर्जेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 14:11 IST

येथील ‘लोकमत’च्या कार्यालयात सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. या सौरऊर्जा प्रकल्पाचे मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते उदघाटन झाले.

अहमदनगर : येथील ‘लोकमत’च्या कार्यालयात सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. या सौरऊर्जा प्रकल्पाचे मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते उदघाटन झाले. या प्रकल्पामुळे ‘लोकमत’चे कार्यालय आता सौरऊर्जेवर कार्यान्वित झाले आहे. जिल्ह्यात सौरऊर्जेवर चालणारे हे वृत्तपत्राचे पहिलेच कार्यालय ठरले आहे.लोकमत भवनच्या छतावरील मोकळ््या जागेत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. छतावरील बाराशे चौरस फूट जागेत सौरऊर्जा निर्मिती करणारे सोलार पॅनल उभारण्यात आले आहेत. याद्वारे सौरऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रुपांतर होत आहे.या प्रकल्पात दररोज आठ किलोवॅट विद्युत ऊर्जा तयार होते. या ऊर्जेवरच ‘लोकमत’चे कार्यालय कार्यान्वित झाले आहे. एखाद्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून विद्युत निर्मिती करणारे लोकमत भवन हे जिल्ह्यातील पहिलेच कार्यालय ठरले आहे. पुणे वगळता राज्यातील ‘लोकमत’च्या सर्व आवृत्त्यांच्या कार्यालयातही सौरऊर्जेद्वारे वीज निर्मिती करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाचे उदघाटन केले.यावेळी ‘लोकमत’चे उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश, आवृत्तीप्रमुख सुधीर लंके व लोकमतमधील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.‘लोकमत’चा प्रकल्प कौतुकास्पद-जिल्हाधिकारी‘लोकमत’ने अपारंपरिक ऊर्जेचा उपयोग करून पर्यावरणाचेही रक्षण केले आहे. लोकमत भवनमध्ये उभारलेला सौरऊर्जा प्रकल्प कौतुकास्पद आहे़ जागतिक तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इतर आस्थापनांनाही याचे अनुकरण करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLokmatलोकमत