शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

लोहसर होणार धूरमुक्त गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 15:22 IST

चुलीच्या धुरापासून महिलांचे आरोग्य धोक्यात येते. धुरामुळे आरोग्यावर परिणाम होऊन महिलांचे आयुष्यमान घटते. धुरामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो.

करंजी : चुलीच्या धुरापासून महिलांचे आरोग्य धोक्यात येते. धुरामुळे आरोग्यावर परिणाम होऊन महिलांचे आयुष्यमान घटते. धुरामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. यामुळे लोहसर गावास चूल व धूरमुक्त करण्याचा मानस आहे. पुढील महिन्यात शासनाकडे रॉकेल नाकारणार आहोत. त्यामुळे लोहसर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील पहिले चूल व धूरमुक्त गाव ठरले आहे, असा दावा लोहसरचे सरपंच अनिल गिते यांनी केला.लोहसर (ता. पाथर्डी) येथे वनविभागामार्फत आयोजित समतल चर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. शासनाच्या वन विभागाने हे गाव दत्तक घेतले आहे. या योजनेतंर्गत सलग समतल चर, सिमेंट बंधारे, सिसीटी, वनतलाव आदी कामांसाठी ४२ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. शासनाच्या वनविभागाने हे गाव दत्तक घेतल्याने गावातील प्रत्येक कुटुंबास या महिन्यात गॅसचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे गिते यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा