शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

संगमनेर तालुक्यात ३ मे पर्यंत लॉकडाऊन राहणार       

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 10:55 IST

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील कोरोना बाधित चार रूग्णांची दुसºयांदा तपासणी केली असता त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. हे सर्व रूग्ण एकाच वेळी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन, संचारबंदीबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत माहिती देताना प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी सांगितले की, ३ मे पर्यंत संगमनेर तालुक्यात लॉकडाऊन राहणार आहे. सर्वांनी या नियमांचे पालन करावे. असे आवाहन त्यांनी केले आहे.

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील कोरोना बाधित चार रूग्णांची दुसºयांदा तपासणी केली असता त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. हे सर्व रूग्ण एकाच वेळी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन, संचारबंदीबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत माहिती देताना प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी सांगितले की, ३ मे पर्यंत संगमनेर तालुक्यात लॉकडाऊन राहणार आहे. सर्वांनी या नियमांचे पालन करावे. असे आवाहन त्यांनी केले आहे.    प्रांताधिकारी डॉ. मंगरूळे म्हणाले, संगमनेर तालुक्यात लॉकडाऊनची स्थिती पुर्वीप्रमाणेच ३ मे पर्यंत कायम राहणार आहे. नागरिकांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात सहकार्य केले असेच येथून पुढेही ते गरजेचे आहे. आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बंद राहणार असून प्रवासी टॅक्सी, बस वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे, शैक्षणिक संस्था, खासगी कोचिंग क्लासेस, औद्योगिक आस्थापना, सिनेमा थिएटर, मॉल, व्यायामशाळा, स्विमींग पुल, मनोरंजन केंद्र, मंगल कार्यालये, धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. सांस्कृतिक, मनोरंजनाचे व धार्मिक कार्यक्रमास प्रतिबंध असून सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक स्थळी सामुदायिक कार्यक्रम, पुजा-पाठ करण्यास मनाई आहे. अंत्यविधी देखील जास्तीत जास्त वीस व्यक्तींच्या उपस्थितीत सामाजिक अंतर राखूनच पार पाडावा.    अत्यावश्यक सेवा जसे रूग्णालये, दवाखाने, औषधी दुकाने, पॅथालॉजीकल लॅबोरेटरी, जनावरांचे दवाखाने त्यांची औषधी दुकाने, शेतीपूरक व्यवसाय, खते, बी-बियाणे, किटकनाशके, औषधी दुकाने, किराणा भाजीपाला फळे, धान्य, दुध दुकाने, रेशन दुकाने दुपारी बारा ते तीन या वेळेतच सुरू राहतील. घरोघरी, हातगाडीवर, फेरीवाल्यांद्वारे  भाजीपाला विक्रिसाठी परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवताना मास्क वापरणे तसेच किमान दिड मिटरचे सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.  सार्वजनिक ठिकाणी विना मास्क अथवा रूमाल न बांधता वावरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यासाठी दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. हे सर्व कटाक्षाने टाळावे.अत्यंत निकडीचे असल्यास घराबाहेर निघावे. जीवनावश्यक वस्तू घरपोहोच उपलब्ध होण्याची सुविधा जास्तीत जास्त वापरावी. फारच महत्वाच्या कामासाठी घराबाहेर जायचे असेल तरी वाहनांचा वापर टाळावा. नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करण्यात येणार आहे. असेही डॉ. मंगरूळे म्हणाले.