शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

जीवन अनमोल आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:20 IST

युवा व क्रीडा मंत्रालय, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (नवी दिल्ली) तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी निर्देशित केल्यानुसार ...

युवा व क्रीडा मंत्रालय, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (नवी दिल्ली) तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी निर्देशित केल्यानुसार १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान रस्ता सुरक्षा माह राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात शुक्रवारी (दि. १२) राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान उपक्रमांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. लेफ्टनंट कर्नल नरेन दास प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड होते. राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे अहमदनगर जिल्हा समन्वयक डॉ. प्रताप फलफले, महाविद्यालय राष्ट्रीय छात्र सेना कक्षाचे समन्वयक डॉ. नरेंद्र फटांगरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन कदम आदी उपस्थित होते.

सरकार वेळोवेळी वाहतूक नियमांचे वेगवेगळे कायदे, नियम करत असते. परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. सुरक्षित प्रवास करा, सुरक्षित पोहचा, सुरक्षित रहा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. संदीप देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ललिता मालसुरे यांनी केले. डॉ. फटांगरे यांनी आभार मानले.