शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

महिलेच्या खूनप्रकरणी जन्मठेप

By admin | Updated: April 6, 2016 00:16 IST

अहमदनगर : ममताबाई कचरू उबाळे यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी अशोक रेवजी जाधव (वय २६) यास जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश पी़ डी़ दिग्रसकर यांनी मंगळवारी सुनावली़

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगावातील ममताबाई कचरू उबाळे यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी अशोक रेवजी जाधव (वय २६) यास जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश पी़ डी़ दिग्रसकर यांनी मंगळवारी सुनावली़ येथील जिल्हा न्यायाधीश दिग्रसकर यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणी सुनावणी झाली़ सरकारच्या वतीने अ‍ॅड़ सुरेश लगड, अनिल डी़ सरोदे यांनी बाजू मांडली़ फिर्यादी कचरू विष्णु उबाळे (रा़ पाडळी रांजणगाव, ता़ पारनेर) हे पाटबंधारे विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकपदी निवड झाली होती़ राजकारणात भाग घेतो काय, तुला जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी आरोपी जाधव याने दिली होती. चौकीदार उबाळे ७ जुलै रोजी सायंकाळी ते घरी आले़ रात्री नऊच्या सुमारास ते झोपण्यासाठी निघून गेले़ पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांना आईचा ओरडण्याचा आवाज आला़ तेव्हा त्यांनी दरवाजा उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला़ पण, आरोपीने बाहेरून कडी लावली होती़ कचरू उबाळे यांनी मुलगा राजेश यास कडी उघडण्यास सांगितले़ मात्र, राजेशच्या खोलीचाही दरवाजा आरोपीने बाहेरून लावला होता़ राजेश याने शेजाऱ्यास माहिती देऊन दरवाजा उघडण्यास सांगितले, त्यामुळे आरोपी पळाला़ जाताना त्याने कचरू उबाळे झोपलेले असल्याचे समजून आई ममताबाई यांच्या डोक्यावर लोखंडी पाईप मारून गंभीर जखमी केले़ त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़