शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

श्रीगोंद्यात मुलीने केले अल्पवयीन मुलाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 19:09 IST

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे घडली. मात्र महिनापुर्वी घडलेल्या घटनेचा गुन्हा सोमवारी (१६ एप्रिल) दाखल करण्यात आला.

श्रीगोंदा : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे घडली. मात्र महिनापुर्वी घडलेल्या घटनेचा गुन्हा सोमवारी (१६ एप्रिल) दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलाशी लग्न लावण्यासाठी नातेवाईकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे श्रीगोदा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून मुलाला १८ वर्षे पूर्ण आहेत, असा खोटा दाखला करुन घेतला. त्यानंतर मुलाला पळवून नेऊन आळंदी येथे १९ मार्च रोजी विवाह केला. मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुलीसह तिच्या घरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महावीर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा