शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

खंडकरी शेतक-यांना न्याय देणार; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 13:10 IST

श्रीरामपूर तालुक्यातील अकारी पडीक तसेच शिल्लक राहिलेल्या खंडकरी शेत जमिनींची वाटप प्रक्रिया मागील भाजप सरकारमध्ये रखडली. या प्रश्नी तोडगा काढून शेतकर्यांना न्याय देण्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. त्याकरिता महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांना आदेश दिल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

श्रीरामपूर : तालुक्यातील अकारी पडीक तसेच शिल्लक राहिलेल्या खंडकरी शेत जमिनींची वाटप प्रक्रिया मागील भाजप सरकारमध्ये रखडली. या प्रश्नी तोडगा काढून शेतकर्यांना न्याय देण्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. त्याकरिता महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांना आदेश दिल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

आमदार लहू कानडे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीत मंत्री थोरात बोलत होते.  मंत्री थोरात म्हणाले, येथील अकारी पडीक जमीन वाटपाला चालना देण्यासाठी श्रीरामपुरात शेतकर्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यानंतर मुंबई येथे आमदार कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर यांना सोबत घेऊन सचिव स्तरावर दोन वेळा बैठका घेतल्या. त्यामुळे अनेक वर्षे रखडलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण गंभीर आहोत.

खंडकरी शेतकर्यांचे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये झालेले हजारो हेक्टरवरील जमीन वाटप ऐतिहासिक ठरले. श्रीरामपूरमध्ये अत्यंत नियोजनबद्धरित्या ही पक्रिया पार पडली. त्यात दिवंगत नेते जयंत ससाणे यांची मोलाची भूमिका राहिली. मात्र काही मंडळींनी चांगले काम करूनही त्यांच्यावर खोटेनाटे आरोप केले, असे थोरात म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरBalasaheb Jadhavबाळासाहेब जाधवministerमंत्री