शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

खंडकरी शेतकऱ्यांना न्याय देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST

आमदार लहू कानडे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीत मंत्री थोरात बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार कानडे, ...

आमदार लहू कानडे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीत मंत्री थोरात बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार कानडे, जिल्हा काँग्रेसचे नेते ज्ञानदेव वाफारे, कार्याध्यक्ष सचिन गुजर, इंद्रनाथ थोरात, अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, सुधीर नवले, बाबासाहेब कोळसे, सतीश बोर्डे, समीन बागवान उपस्थित होते.

मंत्री थोरात म्हणाले, येथील आकारी पडीक जमीन वाटपाला चालना देण्यासाठी श्रीरामपुरात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यानंतर मुंबई येथे आमदार कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर यांना सोबत घेऊन सचिव स्तरावर दोन वेळा बैठका घेतल्या. त्यामुळे अनेक वर्षे रखडलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण गंभीर आहोत.

खंडकरी शेतकऱ्यांचे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये झालेले हजारो हेक्टरवरील जमीन वाटप ऐतिहासिक ठरले. श्रीरामपूरमध्ये अत्यंत नियोजनबद्धरित्या ही प्रक्रिया पार पडली. त्यात दिवंगत नेते जयंत ससाणे यांची मोलाची भूमिका राहिली. मात्रए काही मंडळींनी चांगले काम करूनही त्यांच्यावर खोटेनाटे आरोप केले, असे थोरात म्हणाले.

....

थोरात यांना निवेदन

दरम्यान, यावेळी खंडकरी शेतकरी शंकरराव फरगडे, प्रवीण फरगडे, चिमन फरगडे, जगन्नाथ फरगडे, ज्ञानेश्वर फरगडे, बाळासाहेब फरगडे, दिगंबर फरगडे, ज्ञानेश्वर फरगडे, किशोर फरगडे, संदीप फरगडे आदी शेतकऱ्यांनी मंत्री थोरात यांना निवेदन दिले. शहरालगत असलेल्या आपल्या जमिनींचे वाटप अद्यापही रखडले आहे. ते मार्गी लावावे अन्यथा शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येईल, असे निवेदनात म्हटले आहे.