शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

तुलसी रामायण कथेत खराखुरा शुभमंगल सोहळा : धोत्रे येथे एक गाव एक गणपती उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 18:45 IST

तालुक्यातील पूर्व भागातील धोत्रे गावातील विरभद्र गणेश मित्र मंडळाच्या वतीने गेल्या २४ वर्षापासून अखंडित एक गाव एक गणपतीची परंपरा सुरु ठेवली आहे.

रोहित टेकेकोपरगाव : तालुक्यातील पूर्व भागातील धोत्रे गावातील विरभद्र गणेश मित्र मंडळाच्या वतीने गेल्या २४ वर्षापासून अखंडित एक गाव एक गणपतीची परंपरा सुरु ठेवली आहे. यंदाही दहा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करून गणेशाची स्थापना केली आहे. मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या तुलसी रामायण कथा सोहळ्यात मंडळातीलच एका सदस्याचा खरा-खुरा विवाह सोहळा पार पडला.धोत्रे येथे दरवर्षी एक वेगळा संदेश दिला जातो. यंदाही तुलसी रामायण कथा सोहळा आयोजित केली होता. या कथेमध्ये शेतकरी कुटुंबातील व मंडळातील उच्चशिक्षित सदस्य योगेश बोजगे व माधुरी चव्हाण यांचा दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने कथेदरम्यान शुक्रवारी रात्री ९ वाजता प्रत्यक्षात प्रभू श्रीरामचंद्र व माता-सीता यांच्या वेशभूषेत हा विवाह सोहळा पार पडला. या उपक्रमात सर्व गावचा सहभाग होता. अशा प्रकारे लग्न सोहळे पार पडले तर नक्कीच राज्यातील शेतकरी आत्महत्या कमी होतील, असा मंडळातील सर्व सदस्यांनी व्यक्त केला.दरम्यान आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नवदांपत्यास कन्यादान केले. लग्नसमारंभप्रसंगी शुभेच्छा दिल्या. विवाह सोहळा यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्वच सदस्यांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यासाठी संत महंत, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.सामुदायिक विवाह सोहळ्याचा मानसमंडळाच्या माध्यमातून धोत्रे गावात वर्षभर अनेक उपक्रम राबविले जातात. गावातील गोरगरिबांच्या लग्नात व धार्मिक कार्यात सक्रीय सहभाग मंडळाच्या सदस्याचा असतो. येत्या उन्हाळ्यात या मंडळातील सर्व सदस्याचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा करण्याचा मानस आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव