शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

तुलसी रामायण कथेत खराखुरा शुभमंगल सोहळा : धोत्रे येथे एक गाव एक गणपती उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 18:45 IST

तालुक्यातील पूर्व भागातील धोत्रे गावातील विरभद्र गणेश मित्र मंडळाच्या वतीने गेल्या २४ वर्षापासून अखंडित एक गाव एक गणपतीची परंपरा सुरु ठेवली आहे.

रोहित टेकेकोपरगाव : तालुक्यातील पूर्व भागातील धोत्रे गावातील विरभद्र गणेश मित्र मंडळाच्या वतीने गेल्या २४ वर्षापासून अखंडित एक गाव एक गणपतीची परंपरा सुरु ठेवली आहे. यंदाही दहा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करून गणेशाची स्थापना केली आहे. मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या तुलसी रामायण कथा सोहळ्यात मंडळातीलच एका सदस्याचा खरा-खुरा विवाह सोहळा पार पडला.धोत्रे येथे दरवर्षी एक वेगळा संदेश दिला जातो. यंदाही तुलसी रामायण कथा सोहळा आयोजित केली होता. या कथेमध्ये शेतकरी कुटुंबातील व मंडळातील उच्चशिक्षित सदस्य योगेश बोजगे व माधुरी चव्हाण यांचा दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने कथेदरम्यान शुक्रवारी रात्री ९ वाजता प्रत्यक्षात प्रभू श्रीरामचंद्र व माता-सीता यांच्या वेशभूषेत हा विवाह सोहळा पार पडला. या उपक्रमात सर्व गावचा सहभाग होता. अशा प्रकारे लग्न सोहळे पार पडले तर नक्कीच राज्यातील शेतकरी आत्महत्या कमी होतील, असा मंडळातील सर्व सदस्यांनी व्यक्त केला.दरम्यान आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नवदांपत्यास कन्यादान केले. लग्नसमारंभप्रसंगी शुभेच्छा दिल्या. विवाह सोहळा यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्वच सदस्यांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यासाठी संत महंत, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.सामुदायिक विवाह सोहळ्याचा मानसमंडळाच्या माध्यमातून धोत्रे गावात वर्षभर अनेक उपक्रम राबविले जातात. गावातील गोरगरिबांच्या लग्नात व धार्मिक कार्यात सक्रीय सहभाग मंडळाच्या सदस्याचा असतो. येत्या उन्हाळ्यात या मंडळातील सर्व सदस्याचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा करण्याचा मानस आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव