शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

 वांबोरीमध्ये  महावितरण विरोधात कंदील मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 17:56 IST

अनियमित वीज पुरवठ्याला त्रस्त होऊन वांबोरी मधील शेतकरी, ग्रामस्थ आणि व्यापारी यांनी कंदील मोर्चा काढून भाजप सरकार तसेच विद्युत वितरण कंपनीचा निषेध केला.

राहुरी(अहमदनगर) : अनियमित वीज पुरवठ्याला त्रस्त होऊन वांबोरी मधील शेतकरी, ग्रामस्थ आणि व्यापारी यांनी कंदील मोर्चा काढून भाजप सरकार तसेच विद्युत वितरण कंपनीचा निषेध केला.

 माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मार्केट यार्ड ते सब-स्टेशन वांबोरी पर्यंत काढण्यात आले. भारनियमन वेळेत बदल करावा. २४ तास सिंगल फेज व शेतीसाठी १२ तास वीज मिळावा. दिवाळी पूर्वी वीजपुरवठा सुरळीत करावा. पूर्ण दाबाने शेतीसाठी वीजपुरवठा सुरू न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचाही इशारा भिटे यांनी दिला. महावितरण अधिकार्यांना कंदील भेट देण्यात आला. याप्रसंगी  किसान जवरे, संभाजी मोरे, गोरक्षनाथ वेताळ, नितीन बाफना, हरी वेताळ, संतोष पटारे, रवी पटारे, संजय मुथा, संतोष घुगरकर, जुबेर शेक, शिवाजी नाटक आदीसह व्यापारी शेतकरी संख्येने उपस्थित होते.