शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

शिवसेना-राष्ट्रवादीला सत्तेत सामावून घ्यावे - पाचपुते

By admin | Updated: December 1, 2014 14:48 IST

भाजपाने स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेना अथवा राष्ट्रवादीला सत्तेत सामावून घेण्याची गरज आहे, असे परखड मत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मांडले आहे.

काष्टी: राज्यातील जनतेने भाजपाला पाच वर्षे सरकार चालविण्यासाठी कौल दिला आहे. स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेना अथवा राष्ट्रवादीला सत्तेत सामावून घेण्याची गरज आहे, असे परखड मत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथे बोलताना केले.

भाजपाचे आमदार विजयराव काळे (शिवाजीनगर, पुणे) यांच्या काष्टीतील काष्टी सोसायटी, खुलेश्‍वर पतसंस्था व मातोश्री गॅस एजन्सीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात पाचपुते बोलत होते. पाचपुते पुढे म्हणाले की, राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा निर्णय घेण्याची क्षमता असलेला मुख्यमंत्री लाभला आहे. या सरकारकडून जनतेच्या मोठय़ा अपेक्षा आहेत. त्यासाठी सरकारला मनमोकळेपणे काम करावे लागेल.
डिझेल, पेट्रोलच्या किमती उतरल्या आहेत. महागाईचा रेपो कमी होऊ लागला आहे. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांमध्ये खुशीची लाट आहे. मात्र साखरेच्या किमती उतरल्या आहे. उसाला कसा भाव द्यावा? असा प्रश्न साखर कारखानदारांसमोर आहे. दूध, कापूस, भाजीपाल्याचे भाव खाली आले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात वेगळी कुजबुज सुरू झाली. शेती मालाच्या भावाबाबत सरकारने वेळीच जागृत होण्याची गरज आहे, असे पाचपुते म्हणाले. 
आ. विजयराव काळे म्हणाले की, पुणे शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातील मुलांनी पुण्यात नोकरीच्या शोधात येण्यापेक्षा छोटे-छोटे व्यवसाय करण्यासाठी आपण अशा मुलांना सहकार्य करणार आहे.
यावेळी भगवानराव पाचपुते, सदाअण्णा पाचपुते, दीपक भोसले, अनिलमामा पाचपुते, आबासाहेब कोल्हटकर, सुनील दरेकर, वैभव पाचपुते आदी उपस्थित होते. प्रास्ताविक काष्टी सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठलराव काकडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)