शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

आवर्तनाने आणले जेरीस

By admin | Updated: June 15, 2014 00:30 IST

श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन राजकीय चक्रव्यूहात अडकल्याने तालुक्यातील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन राजकीय चक्रव्यूहात अडकल्याने तालुक्यातील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्यावर्षी तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे घोड व कुकडी लाभक्षेत्रातील धरणे ओसंडून वाहिली. कुकडी व घोडच्या लाभक्षेत्रात ऊस, फळबागा, भाजीपाला, कपाशीसारखी पिके तरारली. घोडची यापूूर्वी चार आवर्तने सोडण्यात आली. आता कुकडीची तीन आवर्तने सोडण्यात आली. ंं आवर्तनाची टोलवाटोलवीकुकडीचे पिण्यासाठी आवर्तन सोडावे अशी मागणी लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी केली. सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर १५ जून रोजी पिण्यासाठी आवर्तन सुटेल असे गाजर दाखविण्यात आले. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीविना कुकडीचे आवर्तन सोडता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट करुन आवर्तनाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या दालनात टाकला. कुकडी प्रकल्पातील धरणांमधील खालावलेला पाणीसाठा, पिंपळगाव जोगे धरणातील डेड स्टॉकमधील पाण्याचे राजकारण व विधानसभा निवडणुकीचे वेध लक्षात घेऊन कुकडीचे पिण्यासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी तालुक्यातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीविना कोणत्याच धरणातून पाणी सोडता येणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. (तालुका प्रतिनिधी)आवर्तन अशक्यकुकडीचे पिण्यासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली होती. परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीविना कोणत्याच धरणातून पाणी सोडता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तातडीने आवर्तन सोडणे सध्या अशक्य आहे.बबनराव पाचपुते, आमदार, श्रीगोंदाबैल गेला अन्कुकडी व घोडच्या चौथ्या आवर्तनाचा निर्णय एकत्रित घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ठाम भूमिका घेणे आवश्यक होते. वरिष्ठ पातळीवर कोणी बोलत नाही. आता कुकडी, घोडच्या आवर्तनाची ‘बैल गेला अन् झोपा केला’ अशी अवस्था झाली आहे. - शिवाजीराव नागवडे, ज्येष्ठ नेते, श्रीगोंदाजबाबदार कोण ?कुकडीची चार आवर्तने सोडता येतील, अशी परिस्थिती होती. कुकडीचे पाच टीएमसी पाणी पुणेकरांनी कुठे पळविले? याचा थांगपत्ता लागू दिला नाही. आता शेतकऱ्यांची पिके जळाल्यास कोण नुकसान भरपाई देणार? - बाळासाहेब नाहाटा, सभापती, बाजार समिती, श्रीगोंदाहिशोब मिळेल का?आम्ही कुकडीच्या पाण्यासाठी भांडलो. त्यावेळी काही नेत्यांना राजकारण दिसले. कुकडीच्या चौथ्या आवर्तनाचे पाणी कुठे मुरले याचा हिशोब जनतेला मिळेल का? घोडप्रमाणे कुकडी लाभधारकांना केव्हा न्याय मिळणार?- राहुल जगताप, अध्यक्ष, कुकडी साखर कारखाना