शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

देशाच्या प्रगतीसाठी आंतरशाखीय संशोधन ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:38 IST

संगमनेर : आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीमध्ये शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी आंतरशाखीय संशोधनावर भर दिल्यास संशोधन हे समाजाभिमुख होऊन त्याचा उपयोग सर्व ...

संगमनेर : आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीमध्ये शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी आंतरशाखीय संशोधनावर भर दिल्यास संशोधन हे समाजाभिमुख होऊन त्याचा उपयोग सर्व क्षेत्रांच्या जडणघडणीमध्ये होईल, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले विद्यापीठातील रिसर्च फाऊंडेशन पार्कचे सीईओ डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी केले.

संगमनेर महाविद्यालय, विज्ञान मंडळ आयोजित ऑनलाईन विज्ञान दिनानिमित्त व विज्ञान मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी शाळीग्राम बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड होते. उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा, प्रा. प्रवीण त्र्यबंके, सहसमन्वयक डॉ. अशोक तांबे आदी उपस्थित होते.

डॉ. शाळीग्राम म्हणाले, संशोधनाचे उद्दिष्ट निश्चित करून, वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून ते कसे पूर्ण करता येईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. एक परिपूर्ण संशोधन हे भारतातील समाजाला आत्मनिर्भरतेच्या मार्गावर घेऊन जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.

प्राचार्य डॉ. अरूण गायकवाड यांनी सर्वप्रथम उपस्थितांना विज्ञान दिनाच्या सुभेच्छा दिल्या. डॉ. सी. व्ही. रामन यांच्या कार्याचा आढावा घेतला.

प्रास्ताविक प्रा. प्रवीण त्र्यंबके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रियंका डुबे यांनी केले. डॉ. अशोक तांबे यांनी आभार मानले.