शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

वणवे रोखण्यासाठी सह्याद्री देवराई परिवाराचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:20 IST

राऊत म्हणाले, वणवे रोखण्यासाठी वनक्षेत्र लगतच्या ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक आहे. वणवे अनेक वनक्षेत्रात भडकताना दिसत आहेत. दिवसेंदिवस ही परिस्थिती ...

राऊत म्हणाले, वणवे रोखण्यासाठी वनक्षेत्र लगतच्या ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक आहे. वणवे अनेक वनक्षेत्रात भडकताना दिसत आहेत. दिवसेंदिवस ही परिस्थिती अधिक गंभीर होत आहे.

एकीकडे वृक्षारोपण करण्याचे कार्यक्रम धडाकेबाज होताना दिसत आहेत. विविध संस्था, संघटना, लोकसहभाग घेऊन या कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहेत. तसेच वनविभाग दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करत असताना असे वणवे लागणे अत्यंत दुःखदायक व प्रचंड हानिकारक आहेत. किडा-मुंगी, सरपटणारे प्राणी, पशुपक्षी, झाडे-वेलींची सर्वांची पर्यायाने संपूर्ण पर्यावरणाची मोठी हानी अशा वणव्यांमुळे होत आहे. जागतिक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वाढणारे तापमान व प्रदूषण रोखण्यासाठी वन संरक्षण अत्यंत गरजेचे आहे.

वन संरक्षण करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करत आहेत. या कामी ग्रामस्थांचे सहकार्य अत्यंत गरजेचे आहे. तसेच पर्यटन म्हणून डोंगर वनविभागात फिरणाऱ्या पर्यटकांनी आपल्याकडून नजरचुकीने देखील आग लागल्यास आपण कारणीभूत होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. याकामी जागरूकतेने वन अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी संयुक्त जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे.