शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

पिकांच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST

राहुरी : पिकांना पाण्याची अधिकाधिक आवश्यकता असते. पिकांना सूक्ष्म सिंचनाचा वापर करुन कमी पाण्यात अधिक उत्पादन घेऊन पाण्याची बचत ...

राहुरी : पिकांना पाण्याची अधिकाधिक आवश्यकता असते. पिकांना सूक्ष्म सिंचनाचा वापर करुन कमी पाण्यात अधिक उत्पादन घेऊन पाण्याची बचत करता येते. विद्यापीठाने विकसित केलेल्या काटेकोर पाणी व्यवस्थापनाकरिता विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करुन पिकांच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राद्वारे जागतिक जल दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील बोलत होेते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कृषिभूषण पांडुरंग आव्हाड उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून नेटाफिम इंडिया प्रा.लि.चे अरुण देशमुख यांनी मार्गदर्शन केल. याप्रसंगी डॉ. अशोक फरांदे, डॉ. दिलीप पवार, डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. एम. एस. माने उपस्थित होते. सकाळच्या सत्रात कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांच्या हस्ते आंतरविद्या जलसिंचन व्यवस्थापन विभागाच्या प्रक्षेत्रावर सिंचन प्रकल्पाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, विभाग प्रमुख डॉ. एम. एस. माने उपस्थित होते.