शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मी बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखे लढतो आहे-बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 16:54 IST

कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. दोन महिन्यांपासून अठरा तासांपेक्षा अधिक काम करतो आहे. सर्व टप्पे यशस्वीपणे पार करतो आहे. बडे लोक सोडून गेलेत. आता कॉँग्रेस पक्षाचे काय होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, पक्षाची वाटचाल प्रभावीपणे सुरू आहे. कॉँग्रेसचे सर्वच उमेदवार दमदार असून मी बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखे लढतो आहे, असे प्रतिपादन कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर : कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. दोन महिन्यांपासून अठरा तासांपेक्षा अधिक काम करतो आहे. सर्व टप्पे यशस्वीपणे पार करतो आहे. बडे लोक सोडून गेलेत. आता कॉँग्रेस पक्षाचे काय होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, पक्षाची वाटचाल प्रभावीपणे सुरू आहे. कॉँग्रेसचे सर्वच उमेदवार दमदार असून मी बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखे लढतो आहे, असे प्रतिपादन कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.    संगमनेर, शिर्डी येथील सुरेश थोरात, श्रीरामपूर मतदारसंघातील लहू कानडे यांच्या प्रचारार्थ निझर्णेश्वर येथे मंगळवारी दुपारी (८ आॅक्टोबर) कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीच्या विजयी निर्धार सभेत प्रदेशाध्यक्ष थोरात बोलत होते. ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य अडचणीत असताना बाजीप्रभू देशपांडे यांनी खिंड लढविली. स्वराज्य वाचविले. संकटाच्या काळात बाजीप्रभू उभे राहिले. त्याचप्रमाणे मी देखील पक्षाच्या कठीण काळात लढतो आहे. राजकारण करताना केवळ पदासाठी कधीही राजकारण करीत नाही. सहकारमहर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्वांनुसार वाटचाल करतो आहे. काँग्रेस उठली की दणकून उठते हा इतिहास आहे. २४ आॅक्टोबरला गुलाल आपलाच असून मुख्यंमत्री कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचाच होणार आहे, असा विश्वास देखील प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर