शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

नगर जिल्ह्यात वादळी वा-याचा तडाखा : दोनजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 11:18 IST

जिल्ह्यात गुरूवारी दुपारी वादळी वा-याने तडाखा दिला.

अहमदनगर : जिल्ह्यात गुरूवारी दुपारी वादळी वा-याने तडाखा दिला. त्यात शेवगाव तालुक्यातील दोन शेतमजुरांचा वीज पडून मृत्यू झाला. अनेक ठिकाणी वादळी वा-यासह कमी-अधिक पावसाने हजेरी लावली.गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वा-यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. ब-याच ठिकाणी खरिप पिकांच्या काढण्या, तर बहुतेक ठिकाणी रब्बीच्या पेरण्यांची तयारी सुरू आहे. या वादळी वा-यामुळे शेतक-यांची धावपळ उडाली. शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे वीज पडून जनार्दन दामोधर खर्चन (वय ५७) व दादासाहेब चंद्रभान पायघन (वय ५३) या शेतक-यांचा मृत्यू झाला. हे शेतकरी शेतात बैलाने मशागत करत होते. दुपारी वादळी वा-यासह पाऊस सुरू झाल्याने हे दोघेजण जवळीलच झाडाखाली आसºयाला बसले. तेवढ्यात वीज कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.पाथर्डी तालुक्यातील वसुजळगाव येथे वीज पडून ऊसमजुराच्या बैलाचा मृत्यू झाला. इतर ठिकाणीही कमी-अधिक नुकसानीची नोंद आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाची वाट पाहत होते. दोन-तीन दिवसांपासून प्रचंड उकाडा वाढला होता. शिवाय ५ ते १२ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी