शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून बारावीची परीक्षा

By admin | Updated: February 17, 2016 22:42 IST

अहमदनगर : बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ होत असून, जिल्ह्यातील ८२ केंद्रांवर ६० हजार ९०५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत़

अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ होत असून, जिल्ह्यातील ८२ केंद्रांवर ६० हजार ९०५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत़ पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने ही परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली आहे़ नगर शहरात बारावीच्या परीक्षेचे ११ केंद्र आहेत़ सकाळी ११ ते २ असा परीक्षेचा वेळ आहे़ बारावीचा पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने शिक्षण विभागाचे सर्व केंद्रांवर बारीक लक्ष राहणार आहे़ परीक्षा केंद्राच्या ठिकाणी झेरॉक्स, फॅक्स, स्कॅनिंग मशीन व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवता येणार नाहीत़ तसेच परीक्षा केंद्रात परीक्षार्थी, नेमणुकीस असलेले शिक्षक व अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही़ परीक्षेत कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी तालुकास्तरावर बैठे पथक तैनात करण्यात आले असल्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) लक्ष्मण पोले यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)