शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

पाचपुतेंशी किती वर्षे संघर्ष करायचा?-राजेंद्र नागवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 17:47 IST

आमचे पाचपुतेंशी राजकीय मतभेद होते. पण किती वर्षे संघर्ष करायचा? त्यातून जनतेच्या पदरात काय पडले? हा प्रश्न आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पाचपुतेंच्या प्रचारासाठी आमची यंत्रणा सक्रिय करणार आहे, असे नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सांगितले.

श्रीगोंदा/मढेवडगाव : आमचे पाचपुतेंशी राजकीय मतभेद होते. पण किती वर्षे संघर्ष करायचा? त्यातून जनतेच्या पदरात काय पडले? हा प्रश्न आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पाचपुतेंच्या प्रचारासाठी आमची यंत्रणा सक्रिय करणार आहे, असे नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सांगितले.मढेवडगाव (ता. श्रीगोंदा) येथे भाजपचे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिजाबापू शिंदे होते. नागवडे म्हणाले, आमच्या भाजप प्रवेशानंतर कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे, आपले कसे होणार? पण चिंता करू नका. सर्वांना पद आणि मानसन्मान मिळेल. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, सुजय विखे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. पाचपुते म्हणाले, राजेंद्र नागवडे यांनी विनाअट भाजपात प्रवेश केला. नागवडे यांचे विचारांची उंची असलेले घराणे आहे. नागवडे साखर कारखान्यात मी बापूंची वडीलकीची भूमिका बजावणार आहे. कुठेही अडचण येऊ देणार नाही. भगवानराव पाचपुते म्हणाले, बबनराव निवडणुकीत पास होणार आहेत. पण त्यांना नामदार करण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितल्याप्रमाणे मेरिटमध्ये आणावे लागेल. नागवडे गटाची साथ मिळाल्याने ते समीकरण यशस्वी होईल. बाळासाहेब महाडिक, सुभाष शिंदे, विठ्ठलराव काकडे, जिजाबापू शिंदे, बापूसाहेब वाबळे, संग्राम शिंदे, प्रकाश उंडे यांची भाषणे झाली.

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर