शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

...अभ्यास तरी किती दिवस करायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST

- सूरज रुईकर, दहावीचा विद्यार्थी. शेवगाव. --------- दहावीच्या गुणांना तसेही फार महत्त्व राहिलेले नाही. फक्त अकरावीच्या वर्गाची शाखा निवडण्यासाठी ...

- सूरज रुईकर, दहावीचा विद्यार्थी. शेवगाव.

---------

दहावीच्या गुणांना तसेही फार महत्त्व राहिलेले नाही. फक्त अकरावीच्या वर्गाची शाखा निवडण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. मग, दहावीच्या परीक्षेचा अट्टाहास का? कोरोना काळात विद्यार्थ्यांचा जीव कशासाठी धोक्यात घालायचा, असा प्रश्न पालकांना पडला आहे. एक तर वर्षभर शाळेत शिक्षण मिळाले नाही. त्यामुळे माध्यमिक व इतर वर्गांप्रमाणे दहावीचीही परीक्षा न घेता वर्षभरातील शाळेतील गुणांच्या सरासरीचे अवलोकन करून याही विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात यावा, हीच अपेक्षा.

- दिलीप फलके, माजी प्राचार्य.

...

वारंवार पुढे जाणाऱ्या परीक्षेच्या तारखांमुळे अभ्यासावर केंद्रित झालेले लक्ष विचलित होते. पुढच्या तारखेची अनिश्चितता यामुळे एकाग्रता भंग होते आहे. आधीच ऑनलाइन पद्धतीने शिकताना आलेल्या अडचणींत नव्याने या गोंधळाची भर पडते आहे. त्यामुळे शासनाने ठोस निर्णय घ्यावा, असे वाटते.

- कौस्तुभ बोडखे, विद्यार्थी, बाळासाहेब भारदे हायस्कूल, शेवगाव.

....