शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

...अभ्यास तरी किती दिवस करायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST

- सूरज रुईकर, दहावीचा विद्यार्थी. शेवगाव. --------- दहावीच्या गुणांना तसेही फार महत्त्व राहिलेले नाही. फक्त अकरावीच्या वर्गाची शाखा निवडण्यासाठी ...

- सूरज रुईकर, दहावीचा विद्यार्थी. शेवगाव.

---------

दहावीच्या गुणांना तसेही फार महत्त्व राहिलेले नाही. फक्त अकरावीच्या वर्गाची शाखा निवडण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. मग, दहावीच्या परीक्षेचा अट्टाहास का? कोरोना काळात विद्यार्थ्यांचा जीव कशासाठी धोक्यात घालायचा, असा प्रश्न पालकांना पडला आहे. एक तर वर्षभर शाळेत शिक्षण मिळाले नाही. त्यामुळे माध्यमिक व इतर वर्गांप्रमाणे दहावीचीही परीक्षा न घेता वर्षभरातील शाळेतील गुणांच्या सरासरीचे अवलोकन करून याही विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात यावा, हीच अपेक्षा.

- दिलीप फलके, माजी प्राचार्य.

...

वारंवार पुढे जाणाऱ्या परीक्षेच्या तारखांमुळे अभ्यासावर केंद्रित झालेले लक्ष विचलित होते. पुढच्या तारखेची अनिश्चितता यामुळे एकाग्रता भंग होते आहे. आधीच ऑनलाइन पद्धतीने शिकताना आलेल्या अडचणींत नव्याने या गोंधळाची भर पडते आहे. त्यामुळे शासनाने ठोस निर्णय घ्यावा, असे वाटते.

- कौस्तुभ बोडखे, विद्यार्थी, बाळासाहेब भारदे हायस्कूल, शेवगाव.

....